Skip to product information
1 of 4

Shivrayanchi Yuddhaniti+Shivrayanchi Khant +Shivrayancha Chhava+Mahapurushanchya Najretun Shivray| By Dr. Sachchidanand Shewade +Purushottam Khedekar+Aditya Nighot+Vaibhav Salunke

Shivrayanchi Yuddhaniti+Shivrayanchi Khant +Shivrayancha Chhava+Mahapurushanchya Najretun Shivray| By Dr. Sachchidanand Shewade +Purushottam Khedekar+Aditya Nighot+Vaibhav Salunke

Regular price Rs. 817.00
Regular price Rs. 1,090.00 Sale price Rs. 817.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

आव्हान देऊन त्यांना टाचेखाली दाबून 'हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली.

त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या सर्व संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. ओखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ते संकटांच्या वादळात अढळ, अढळपणे सुभे राहिले नि अपराजित ठरले.

Shivrayanchi Khant By Purushottam Khedekar | शिवरायांची खंत 

कट-कारस्थानांना ऊत आलेला असताना आणि तलवारींचा खणखणाट सुरू असताना स्वराज्याचे भवितव्य पणाला लागले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मान तुकवणे किंवा मोडून पडणेही नाकारून जमिनीवर आणि समुद्रातही अटीतटीची युद्धे केली. प्रत्येक युद्ध, प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते. परंतु इतिहासाच्या भरतीच्या लाटांच्या विरोधात एकटे पडलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला अखंड ठेवू शकणार होता का? की, त्यांच्या जाज्वल्य तेजामुळे, देदिप्यमान चैतन्यामुळे कधीही न विझणारी क्रांतीज्योत पेटणार होती?

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस

View full details