Skip to product information
1 of 2

Jiretop By Anirudha Pawar (जिरेटोप- लेखक - अनिरुद्ध पवार )

Jiretop By Anirudha Pawar (जिरेटोप- लेखक - अनिरुद्ध पवार )

Regular price Rs. 212.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 212.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Author

जळालेल्या गोष्टींचा विझवलेला इतिहास,तुमच्या समोर विस्तवासारखा पुन्हा उभा राहतोय!
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन केले. त्यासाठी त्यांनी ३५७/३६० किल्ले बांधले. संभाजी महाराजांनी त्यात भर घातली. औरंगजेबाचे पस्तीस लाख सैन्य अंगावर घेऊन लढा देत असताना सौराष्ट्रपासून पाँडेचरीपर्यंत दीडशे किल्ले स्वराज्यात सामील केले. बरेच नवीन बांधले आणि ५०७ किल्ल्यांचे साम्राज्य उभे केले जे जागतिक रेकॉर्ड ठरले गेले. जे जगामध्ये आजतागायत कोणी मोडू शकले नाहीत. स्वराज्याच्या सुराज्यातून सोन्याचा धूर निघू लागला आणि घात झाला !
कादंबरी साठी शुभेच्छा पत्र - 
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

View full details