{"title":"Vaibhav Salunke","description":"","products":[{"product_id":"mahapurushanchya-najretun-shivray-by-vaibhav-salunke","title":"Mahapurushanchya Najretun Shivray By Vaibhav Salunke( महापुरुषांच्या नजरेतून शिवराय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहापुरुषांच्या नजरेतून शिवराय | वैभव साळुंके | पाने - २५६ \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Vaibhav Salunke \/ Marathi","offer_id":46106161938690,"sku":"","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/20_2236f4c5-eff7-4c9a-b73a-8c89215d3d03.jpg?v=1728235460"},{"product_id":"yashwantrao-holkar-senapati-hindurao-ghorpade-mahapurushanchya-najretun-shivray-3-pustakancha-set-offer-मोफत-आम्ही-घडलो-वाचनाने-पुस्तक-पेन-५-सुंदर-कॅलिग्राफी-केलेला-बुकमार्क","title":"Yashwantrao Holkar + Senapati Hindurao Ghorpade + Mahapurushanchya Najretun Shivray | 3 book Set | Offer ( Amhi Ghadalo Vachanane Book Free, Pen \u0026 5 Bookmark Free)","description":"\u003ch4 tabindex=\"-1\" class=\"Polaris-Header-Title\" data-mce-tabindex=\"-1\"\u003e\u003cspan class=\"Polaris-Text--root Polaris-Text--headingLg Polaris-Text--bold\"\u003eयशवंतराव होळकर + सेनापती हिंदुराव घोरपडे+ महापुरूषांच्या नजरेतून शिवराय | 3 पुस्तकांचा सेट  | Offer - ( मोफत -आम्ही घडलो वाचनाने पुस्तक , पेन , ५ सुंदर कॅलिग्राफी केलेला बुकमार्क )\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e१)यशवंतराव होळकर (Hardcover) - महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विराट व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणारा हा ग्रंथ, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका सोनेरी पानाचे दर्शन घडवितो. महाराजा यशवंतराव होळकर, मराठा साम्राज्याचे एक अतुलनीय योद्धा, कुशल रणनीतिज्ञ आणि लोकहितैषी राजा होते. त्यांच्या अद्वितीय शौर्याची आणि राजनैतिक दूरदृष्टीची कहाणी हा ग्रंथ सांगतो. यशवंतराव होळकर यांचे जीवन निवडक लढाई, राजकारणी उतार-चढाव, साम्राज्य विस्तार आणि सामाजिक कल्याणकारी कामांच्या गोष्टींनी भरलेले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2) सेनापती हिंदुराव घोरपडे(Paperback) -मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थानी गौरवास्पद ठरावी अशीच होती. म्हाळोजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांनी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ रणांगणात लढता लढता देह ठेवले तर म्हाळोजींचे सुपुत्र आणि संताजींचे बंधू हिंदुराव घोरपडे यांनी दक्षिण भारतात मर्दुमकी गाजवून गुत्ती - सोंडूर हा प्रदेश काबीज केला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुरारराव घोरपडे यांनी इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वाना पुरून उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला. दक्षिणेत रुजलेल्या या हिंदुराव घोरपडे घराण्याच्या युद्धकौशल्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीची प्रशंसा खुद्ध इंग्रज आणि फ्रेंच इतिहासकारांना व राज्यकर्त्यांनाही करावी लागली. सर यदुनाथ सरकार आणि रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्यासारख्या मान्यवर इतिहासकारांनी म्हटले आहे की, 'जोपर्यंत घोरपडे घराण्याच्या दक्षिण भारतातील कामगिरीचा आणि महत्वपूर्ण संबंधित घटनांचा इतिहास लिहिला जाणार नाही, तोपर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहून पूर्ण होणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3)महापुरूषांच्या नजरेतून शिवराय- (Hardcover)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते.\u003cbr\u003eस्वामी विवेकानंद\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे.\u003cbr\u003e- रवींद्रनाथ टागोर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले.\u003cbr\u003eयशवंतराव चव्हाण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल.\u003cbr\u003e- सुभाषचंद्र बोस\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45432085086466,"sku":"","price":1260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/60.jpg?v=1728234528"},{"product_id":"mahapurushanchya-najretun-shivray-shri-shambhuchhatrapati-smarak-granth-book-set-by-vaibhav-salunke-sushant-sanjay-udawant","title":"Mahapurushanchya Najretun Shivray + Shri Shambhuchhatrapati Smarak Granth Book Set By Vaibhav Salunke , Sushant Sanjay Udawant","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहापुरुषांच्या नजरेतून शिवराय - छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ - छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Vaibhav Salunke \/ Marathi","offer_id":47190492184834,"sku":null,"price":552.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/63.jpg?v=1728234534"},{"product_id":"shivcharitra-mahapurushanchya-najretun-shivray-शिवाजी-महाराजांची-पुस्तके","title":"Shivcharitra + Mahapurushanchya Najretun Shivray ( शिवाजी महाराजांची पुस्तके )","description":"\u003cp\u003e1) शिवचरित्र  - \u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e2) महापुरुषांच्या नजरेतून शिवराय  - \u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47190496379138,"sku":null,"price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_83f61cb9-4ab5-4736-a056-33c361f2109c.jpg?v=1732523640"},{"product_id":"bahirji-sanch-4-books-special-offer-2-historical-book-free-बहिर्जी-संचावर-८५०-रु-किमतीचे-२-ऐतिहासिक-ग्रंथ-भेट","title":"Bahirji Sanch ( 4 books) | Special Offer - 2 Historical books Free ( बहिर्जी संचावर ८५० रु किमतीचे २ ऐतिहासिक ग्रंथ भेट ! )","description":"\u003cp\u003eBahirji Sanch (Khand 1 to 4) By Prem Dhande Buy This Combo Set And Get 2 Historical books free- \u003cbr\u003e1) Suratechi Loot Ki Swarajyachi Bharapai ? By Girish Takale ( सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ?) = 500 \/- \u003cbr\u003e2) Mahapurushanchya Najretun Shivray By Vaibhav Salunke(महापुरुषांच्या नजरेतून शिवराय )= 350\/-\u003cbr\u003e\u003cbr\u003eबहिर्जी खंड ( १ ते ४ ) गाजलेल्या कादंबरी = लेखक - प्रेम धांडे -\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा - \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. \u003cbr\u003e\u003c\/span\u003e__________________________________________________________\u003cbr\u003eFree Books- 1) सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई | गिरीश टकले \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट ऑक्झिडेंन १९ मार्च १६६४ च्या पत्रात म्हणतो,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"त्याचा (शिवाजी महाराजांचा) उद्देश केवळ संपत्ती मिळविणे नसून बादशाहावर सूड उगविणे हा होता.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१६६४ पर्यंतच्या महाराजांच्या मुघल बादशाही विरुद्धच्या हालचाली काही अपवाद वगळता बचावात्मक स्वरूपाच्या होत्या. पण सुरतेवरील हल्ला हा मात्र मुघल बादशहाला दिलेले उघड आव्हान होते. खंडप्राय पसरलेल्या आणि अनेक पिढ्यापासून खोलवर रुजलेल्या आशिया खंडातल्या सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या व श्रीमंत लष्करी ताकदीला आव्हान देणं सोपं कधीच नव्हतं. मराठे आणि मुघल यांच्यातलं सैनिकी संख्याबळ कागदोपत्री प्रतिकूल दिसत असतानाही सुरत लूटीचं दिव्य महाराजांनी एक नाही दोन वेळा घडवून दाखवलं, तेही अचूक लष्करी आखणीत. लष्करी डावपेच आणि राजकीय मुत्सद्दीपणा अश्या दोन्ही आघाड्यांवर महाराजांनी औरंगजेबाला दिलेला हा जबरदस्त शह होता. सुरत लूट मुघल साम्राज्याची अर्थव्यवस्था मुळापासून हादरवणारी ठरली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2) महापुरुषांच्या नजरेतून शिवराय | लेखक - वैभव साळुंखे \u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45840109273346,"sku":"","price":1846.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/graphicsforBahirji.jpg?v=1739021518"},{"product_id":"set-of-4-budhbhushan-khara-sambhaji-shivcharitra-chhatrapati-shivaji-maharaj-mahapurushanchya-najretun-shivray-by-prabhakar-takwale-namdevrao-jadhav-krushnarav-arjun-keluskar-vaibhav-salunke","title":"Set Of 4 Budhbhushan+Khara Sambhaji+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj+Mahapurushanchya Najretun Shivray By Prabhakar Takwale+Namdevrao Jadhav+Krushnarav Arjun Keluskar +Vaibhav Salunke","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबुधभूषण \u003cbr\u003eबुधभूषण हे संस्कृतमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकात मराठी लिप्यंतर प्रभाकर ताकवले यांनी केलेले आहे व संपादन शैलजा मोळक यांनी केलेले आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003eKhara Sambhaji खरा संभाजी by प्रा. नामदेवराव जाधव\u003cbr\u003e\u003cbr\u003e  छत्रपती शिवाजी महाराज\u003cbr\u003e  छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहापुरुषांच्या नजरेतून शिवराय \u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869695729922,"sku":"","price":1012.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/budhbushan.webp?v=1739787050"},{"product_id":"kshatriyakulawant-sadhu-sadhuputra-shambhu-mahapurushanchya-najretun-shivray-by-by-nitin-thorat-vaibhav-salunke","title":"Kshatriyakulawant Sadhu+Sadhuputra Shambhu+Mahapurushanchya Najretun Shivray | By By Nitin Thorat+Vaibhav Salunke","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :\u003cbr\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869737967874,"sku":"","price":915.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71xSBt7_0aL._SY425.webp?v=1739788343"},{"product_id":"shivrayanchi-yuddhaniti-shivrayanchi-khant-shivrayancha-chhava-mahapurushanchya-najretun-shivray-by-dr-sachchidanand-shewade-purushottam-khedekar-aditya-nighot-vaibhav-salunke","title":"Shivrayanchi Yuddhaniti+Shivrayanchi Khant +Shivrayancha Chhava+Mahapurushanchya Najretun Shivray| By Dr. Sachchidanand Shewade +Purushottam Khedekar+Aditya Nighot+Vaibhav Salunke","description":"\u003cp\u003eआव्हान देऊन त्यांना टाचेखाली दाबून 'हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या सर्व संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. ओखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ते संकटांच्या वादळात अढळ, अढळपणे सुभे राहिले नि अपराजित ठरले.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eShivrayanchi Khant By Purushottam Khedekar | शिवरायांची खंत \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकट-कारस्थानांना ऊत आलेला असताना आणि तलवारींचा खणखणाट सुरू असताना स्वराज्याचे भवितव्य पणाला लागले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मान तुकवणे किंवा मोडून पडणेही नाकारून जमिनीवर आणि समुद्रातही अटीतटीची युद्धे केली. प्रत्येक युद्ध, प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते. परंतु इतिहासाच्या भरतीच्या लाटांच्या विरोधात एकटे पडलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला अखंड ठेवू शकणार होता का? की, त्यांच्या जाज्वल्य तेजामुळे, देदिप्यमान चैतन्यामुळे कधीही न विझणारी क्रांतीज्योत पेटणार होती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869757104386,"sku":"","price":817.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91YKv4B2twL._SL1500.webp?v=1739790102"},{"product_id":"set-of-3-chhatrapati-ni-tyanchi-prabhaval-chhatrapati-shivaji-setu-madhavrao-pagadi-mahapurushanchya-najretun-shivray-by","title":"Set Of  3 Chhatrapati ni tyanchi prabhaval+Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi+Mahapurushanchya Najretun Shivray| By","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते. ते खऱ्या अर्थाने कल्याणकारी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष असे राजे होते. ते स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढले\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध घटनांचा सखोल आढावा. १. शिवाजीमहाराज आणि शायिस्ताखानावरील हल्ला २. शिवरायांची आग्रा भेट ३. शिवाजीमहाराज आणि पेटाऱ्याची कथा ४. शिवराज वचनामृत ५. महाराजांचे बोलणे कैसे ६. शिवाजीमहाराज : स्वत:च्या शब्दांत (राजस्थानी पत्रे) ७. वदले छत्रपती ८. समकालीन फारसी साधनांतून शिवाजीमहाराज ९. शिवशाहीतील एक उद्बोधक प्रकरण १०. शिवराज्याभिषेकाचे महत्त्व ११. शिवरायांचा महत्त्वपूर्ण राज्याभिषेक १२. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा आविष्कार : शिवराज्याभिषेक १३. शिवराज्याभिषेक व जदुनाथ सरकार १४. कवी भूषण\u003cbr\u003e\u003cbr\u003eअसणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prakrut Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45871607644418,"sku":"","price":787.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71zxptL9NiL._SY425_86579587-7c47-4a0a-8255-fc3d722a40b7.jpg?v=1739860963"},{"product_id":"shree-shambho-bharat-by-vaibhav-salunke-श्री-शंभो-भारत-गाथा-शिवपुत्राची","title":"Shree Shambho - Bharat By Vaibhav Salunke( श्री शंभो - भारत ( गाथा शिवपुत्राची )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्री शंभो - भारत ( गाथा शिवपुत्राची )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच 'छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जाज्वल्य पराक्रम' हे समीकरण प्रत्येकाच्या मनात रुजलेय. त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, त्यांचा स्वराज्य-विचार आणि स्वराज्य-निष्ठा स्वतःमध्ये रुजवत छत्रपती संभाजी महाराज यांनी मातृभूमीसाठी आपल्या रक्ताचा थेंब न् थेंब अर्पण केला. अशा या शिवपुत्राची, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची समग्र गाथा म्हणजे 'श्री शंभो-भारत' हे महाकाव्य होय. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला संपूर्ण इतिहास खरोखरच जसा घडला, तसाच वाचकांसमोर उलगडतो. विशेषत्वाने, 'जगातील पहिले उत्तरकालीन महाकाव्य' असा ज्याचा उल्लेख करता येईल, त्या महाकाव्यातून शंभुराजेंचा जयजयकार घराघरांत निनादेलच, परंतु त्याचबरोबर शंभू-विचार, शंभू- भक्ती यांमध्ये वाचक तल्लीन होतील. त्यायोगे समाजामध्ये आदर्श पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, इतकी प्रचंड ताकद या ग्रंथात आहे. म्हणूनच, लेखकाच्या तळपत्या लेखणीतून उतरलेला, तरीही वाचकांच्या दृष्टीने सहज-सोप्या भाषेत अभिव्यक्त झालेला 'श्री शंभो भारत' हा महाकाव्य-स्वरूप प्रेरणादायी ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा, असा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46012042641666,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ShriShambhoBharat-F.jpg?v=1742540120"},{"product_id":"shivcharitra-bhav-anni-aashay-by-vaibhav-salunkhe-शिवचरित्र-भाव-आणि-आशय","title":"Shivcharitra : Bhav Anni Aashay By Vaibhav Salunkhe ( शिवचरित्र : भाव आणि आशय )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे; तर अवघ्या देशाच्या प्रेरणेचा विषय आहेत. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि तत्कालीन घटनांचा सहज आणि सोप्या भाषेत आढावा घेण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहॆ. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वभावधर्म, शाहजीराजे यांचे कार्य, स्वराज्यस्थापनेचा सुरुवातीचा काळ, त्या वेळी आलेल्या अडचणी आणि त्यावर महाराजांनी कशा प्रकारे मात केली, यांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहॆ. बिकट प्रसंगी शिलेदारांनी दाखवलेली निष्ठा, त्याग आणि बलिदान या साऱ्या गोष्टींमुळे शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेत यश आले, हे शिवचरित्राचे अंतरंग समजून घेणे गरजेचे आहॆ. शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक म्हणजे, मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाची घटना. या घटनेने अनेकांना स्वतंत्र राज्यस्थापनेसाठी प्रेरणा दिली, आणि परकीय सत्तेला आव्हानही दिले. आजचा भारत देश, महाराष्ट्राचा स्वाभिमान, आणि हिंदू संस्कृती अबाधित राखण्याचे कामही शिवाजी महाराजांनी केले. या सर्वांचा वेध घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन करणे गरजेचे आहॆ.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46012045426946,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shivcharitra-F_dcbe0f82-a8dc-4e4d-9dc9-73f081ddd2c9.jpg?v=1742540110"},{"product_id":"swarajyacha-chhava-chhatrapati-sambhaji-maharaj-by-navnath-jagtap-vaibhav-salunkhe","title":"Swarajyacha Chhava : Chhatrapati Sambhaji Maharaj By Navnath Jagtap, Vaibhav Salunke (स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६०\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap And Vaibhav Salunkhe \/ Marathi","offer_id":47094909075714,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SAMBHAJIMAHARAJ-5.jpg?v=1764660123"},{"product_id":"author-navnath-jagtap-historical-2-books-नवनाथ-जगताप-लिखित-ऐतिहासिक-पुस्तके-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक-स्वराज्याचा-छावा-छत्रपती-संभाजी-महाराज","title":"Author Navnath Jagtap Historical (2 books)( नवनाथ जगताप लिखित ऐतिहासिक पुस्तके) - (गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज )","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003ch4\u003e1) गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eबहिर्जी नाईक यांचे संपूर्ण चरित्र एकाच पुस्तकात.\u003cbr\u003eपाने - ३२० \u003cbr\u003e\u003cbr\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंखे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६०\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47094927819010,"sku":null,"price":551.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BAHIRJI-4_21232d46-9f47-40cd-a7c4-5820456d016a.jpg?v=1764655083"},{"product_id":"author-navnath-jagtap-book-set-10-books-नवनाथ-जगताप-यांच्या-मार्गदर्शक-१०-पुस्तकांच्या-सेट","title":"Jivan Parivartan - Vishesh Sanch (जीवन परिवर्तन -विशेष संच)|Special Offer 50% | Limited Time Offer","description":"\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003eजीवन परिवर्तन -विशेष संच ( १५ पुस्तकांचा संच ) | \u003cspan\u003eSpecial Offer 50% | Limited Time Offer\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e1) \u003cspan\u003eतुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग १ । लेखक - नवनाथ जगताप  | \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपाने - ३५२\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003eजगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e2) तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ | लेखक - नवनाथ जगताप | पाने ३००\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003eतुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे \"तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २\". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e3) शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १७६ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.\u003cbr\u003e'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e4) \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eकबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e। लेखक - नवनाथ जगताप \/ आरती साठे  | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - २२४ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003eकबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे' हे पुस्तक संत कबीरांच्या कालातीत विचारांचा आधुनिक संदर्भात घेतलेला एक मौलिक वेध आहे. मध्ययुगीन काळातील कबीरांचे दोहे आजही मानवी जीवनातील क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत. या पुस्तकात कबीरांच्या निवडक ५१ दोह्यांचे अत्यंत सोप्या, प्रवाही आणि प्रमाण मराठी भाषेत विवेचन करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\" class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cstrong\u003e5)  \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eरामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे !! | लेखक :  नवनाथ जगताप , आरती साठे | पाने २२४ |\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\" class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eरामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. \"रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यांतून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मूल्यांची दिशा देतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e6) महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे!! | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eलेखक : नवनाथ जगताप\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e, \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eआरती साठे \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003e |  पाने : २४८\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eमहाभारत हा केवळ युद्धाचा ग्रंथ नाही, तर जीवनाचे गूढ उलगडणारा मार्गदर्शक आहे. \"महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, विदुर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून यश, निर्णयक्षमता, कर्तव्य, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे मोल स्पष्ट केले आहे. प्रत्येक सूत्र आजच्या जीवनाशी जोडलेले असून, संघर्षात मार्ग दाखवणारे आणि संकटात उभारी देणारे आहे. सोप्या भाषेत मांडलेले हे विचार वाचकाला अंतर्मुख करतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी करण्याची प्रेरणा देतात. हे पुस्तक तुमच्या विचारांना नवी दिशा देणारे ठरेल\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e7) चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - नवनाथ जगताप, आरती जगताप |  पाने २७९\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळातील महान मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार हजारो वर्षांनंतरही तितकेच अचूक आणि मार्गदर्शक आहेत. 'चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक त्यांच्या अथांग ज्ञानसागरातून निवडलेली ५१ अनमोल आणि अत्यंत प्रभावी सूत्रे तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयशस्वी नेतृत्व कसे करावे, संपत्तीचे योग्य व्यवस्थापन, संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा आणि मानवी नातेसंबंध कसे ओळखावेत, यावर हे पुस्तक व्यावहारिक मार्गदर्शन करते. केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर दैनंदिन जीवनात वापरता येतील असे सडेतोड आणि स्पष्ट विचार या पुस्तकातून मिळतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e8) \u003cspan\u003eस्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - नवनाथ जगताप | आरती जगताप  \u003c\/span\u003e-\u003c\/strong\u003e\"\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003eउठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!\" या अमोघ मंत्राने अवघ्या जगाला जागृत करणारे युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात, निराशा व तणावावर मात करून यशस्वी कसे व्हावे? याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या विचारांमध्ये दडलेले आहे. 'स्वामी विवेकानंद यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक म्हणजे स्वामीजींच्या अथांग विचारसागरातून वेचलेले ५१ अमूल्य मोती आहेत. आत्मविश्वास कसा वाढवावा ? संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा? मनाची एकाग्रता कशी मिळवावी? स्वतःमधील सुप्त ऊर्जा कशी ओळखावी? \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e9) \u003cspan\u003eश्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने - १४४\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003eकुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eश्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e10)  गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १५२\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.डॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरूअसामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e11) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १६८\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!' हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो. हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e12) वेळेचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १६८\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eआधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.\u003cbr\u003eया पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e13) मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप | पाने - १७६ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.\u003cbr\u003eतुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल. डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cstrong\u003e14)  मनाचे व्यवस्थापन । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - ८० \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eमन हे आपल्या अंतरंगातील एक अदृश्य भाग आहे, ज्यावर आपले सर्व निर्णय, भावना, वेदना, इच्छा, प्रतिज्ञा आणि स्वप्ने अवलंबून असतात. सकारात्मक मन ही खरोखरच देवाने दिलेली देणगी आहे, कारण आपल्या जीवनाचे व्यवस्थापन या मनरूपी अवयवावरच अवलंबून असते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आपण सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि त्यातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग शोधत असतो. यामुळे लहान मुलांपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वांचीच मनाची शांतता हरवली आहे. लहान मुलांना बालवाडीपासूनच इतका अभ्यास दिला जातो की ती थकून जातात.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cstrong\u003e15)  प्रभावी वक्ता व्हा!| लेखक - नवनाथ जगताप | \u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003eपाने - १९२ \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cbr\u003eआत्मविश्वासाने बोला\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eप्रभावीपणे जिंकून घ्या!\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e🎤 \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eआजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाही\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eतर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. \"प्रभावी वक्ता व्हा!\" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47120659153154,"sku":null,"price":1871.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_Image_2026-05-27_at_13.53.36.jpg?v=1779874415"},{"product_id":"shivcharitra-by-prashant-kulkarni-swarajyacha-chhava-chhatrapati-sambhaji-maharaj-by-navnath-jagtap-vaibhav-salunke-शिवचरित्र-एका-युगपुरुषाची-जीवनगाथा-स्वराज्याचा-छावा-छत्रपती-संभाजी-महाराज","title":"Shivcharitra By Prashant Kulkarni + Swarajyacha Chhava : Chhatrapati Sambhaji Maharaj By Navnath Jagtap, Vaibhav Salunke ( शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी | 250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६८\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके | 250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६०\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prashant Kulkarni - Navnath Jagtap - Vaibhav Salunke \/ Marathi","offer_id":47145491824898,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Untitleddesign_d3ef3401-e534-4409-97da-5e446ac81b01.jpg?v=1765956491"},{"product_id":"historical-book-set-4-books-शिवरायांचे-रणतांडव-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक-स्वराज्याचा-छावा-छत्रपती-संभाजी-महाराज-शिवचरित्र","title":"Historical book set ( 4 Books) ( शिवरायांचे रणतांडव + गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज + शिवचरित्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे - 399\/- \u003cbr\u003eपाने - २८०  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eनोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...\u003cbr\u003e\u003cbr\u003eअफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.\u003cbr\u003eखानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.\u003cbr\u003eपण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी! \u003cbr\u003eपन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!\u003cbr\u003eत्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!\u003cbr\u003eरक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...\u003cbr\u003e'शिवरायांचे रणतांडव'\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003e2)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक |लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e- 399\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\/-\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003eपाने - ३२० \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e3) \u003cstrong\u003eस्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६० | 250\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......\u003cbr\u003e\u003cbr\u003e4) \u003cstrong\u003eशिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६८ | 250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47145660186882,"sku":null,"price":1103.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_b367d877-cbef-4cd3-a8e3-26e83dfec3df.jpg?v=1765961997"},{"product_id":"deshacha-pahila-olympic-nayak-khashaba-jadhav-by-vaibhav-salunke-देशाचा-पहिला-ऑलिम्पिक-नायक-खाशाबा-जाधव-वैभव-साळुंके","title":"Deshacha Pahila Olympic Nayak Khashaba Jadhav By Vaibhav Salunke (देशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव-  वैभव साळुंके)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eदेशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव-  वैभव साळुंके\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"qMYqUG_convSearchResultHighlightRoot\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003csection class=\"text-token-text-primary w-full focus:outline-none has-data-writing-block:pointer-events-none [\u0026amp;:has([data-writing-block])\u0026gt;*]:pointer-events-auto R6Vx5W_threadScrollVars scroll-mb-[calc(var(--scroll-root-safe-area-inset-bottom,0px)+var(--thread-response-height))] scroll-mt-[calc(var(--header-height)+min(200px,max(70px,20svh)))]\" dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv class=\"text-base my-auto mx-auto pb-8 [--thread-content-margin:var(--thread-content-margin-xs,calc(var(--spacing)*4))] @w-sm\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-sm,calc(var(--spacing)*6))] @w-lg\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-lg,calc(var(--spacing)*16))] px-(--thread-content-margin)\"\u003e\n\u003cdiv class=\"[--thread-content-max-width:40rem] @w-lg\/main:[--thread-content-max-width:48rem] mx-auto max-w-(--thread-content-max-width) flex-1 group\/turn-messages focus-visible:outline-hidden relative flex w-full min-w-0 flex-col agent-turn\"\u003e\n\u003cdiv class=\"flex max-w-full flex-col gap-4 grow\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\" class=\"min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+\u0026amp;]:mt-1\"\u003e\n\u003cdiv class=\"flex w-full flex-col gap-1 empty:hidden\"\u003e\n\u003cdiv class=\"markdown prose dark:prose-invert wrap-break-word w-full light markdown-new-styling\"\u003e\n\u003cp class=\"PDq2pG_selectionAnchorContainer\"\u003e📚 \u003cstrong\u003eमहत्त्वाची सूचना\u003c\/strong\u003e\u003cspan class=\"PDq2pG_selectionAnchor\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपण निवडलेल्या पुस्तकासाठी सध्या \u003cstrong\u003ePre-Booking सुरू आहे.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकाचा नवीन स्टॉक उपलब्ध होत असून, \u003cstrong\u003e10 सप्टेंबर 2026 पासून पुस्तकांचे वितरण सुरू करण्यात येईल.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eस्वतंत्र भारताच्या क्रीडा इतिहासाचा पाया रचणाऱ्या एका महानायकाची ही गाथा आहे. लाल मातीतून उगम पावलेला हा पॉकेट डायनामो म्हणजेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ! हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. मेहनत, सातत्य आणि जिद्द यांच्या जोरावर मिळवलेले हे यश आहे . हे केवळ एका मल्लाचे चरित्र नाही, तर व्यवस्थेची उपेक्षा आणि एका स्वाभिमानी पैलवानाचा अभेद्य लढा मांडणारा हा एक दस्तऐवज आहे.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publication House \/ Vaibhav Salunke","offer_id":48418866036994,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}]}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/vaibhav-salunke.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}