{"title":"Special Offer | Limited Time Offer","description":"","products":[{"product_id":"combo-set-of-informative-books-by-achyut-godble-gunhyachya-pavulkhuna-big-bang-depression-गुन्ह्याच्या-पाऊलखुणा-बिग-बँग-डिप्रेशन","title":"Combo set of Informative books By Achyut Godble (Gunhyachya Pavulkhuna + Big Bang+ Depression) | ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा+ बिग बँग+ डिप्रेशन)","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e1) ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा- गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स\/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e|\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eलेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस )\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने\u003c\/span\u003e - 304\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eगुन्हेगार कितीही शहाणा असला तरी विज्ञान त्याला पकडणारच! 👣\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🕵️ रक्ताचे थेंब, बोटांचे ठसे, डीएनए पुरावे – हे छोटे तपशील मोठे रहस्य उलगडतात!\u003cbr\u003eया पुस्तकात वाचा फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने सोडवलेल्या काही जबरदस्त क्रिमिनल केसेस!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📖 वास्तवावर आधारित, बुद्धीला चालना देणारे रहस्य!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e(बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक - अच्युत गोडबोले, दुष्यंत पाटील\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eपाने\u003c\/span\u003e - 344\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eया अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ?\u003cbr\u003eविश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ?\u003cbr\u003eविश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा !\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e3) डिप्रेशन | लेखक - अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने - २६०\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनैराश्य हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा आणि अनेक लोकांना भेडसावणारा विषय आहे. लेखकांनी या विषयावर अतिशय सखोल अभ्यास करून, त्याच्या इतिहासापासून ते जागतिकीकरणामुळे त्याच्यावर झालेल्या परिणामांपर्यंत सर्व पैलू समजावून सांगितले आहेत. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हा अवघड विषय सामान्य वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे, ज्यामुळे हे पुस्तक खरोच कौतुकास्पद ठरते.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Achyut Godbole \u0026 Paresh Chitnis \u0026 Dushyant Patil \u0026 Amruta Deshpande","offer_id":46183975715074,"sku":"","price":847.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_Image_2025-05-31_at_5.04.50_PM.jpg?v=1748760945"},{"product_id":"shivrayanche-eknishta-mavle-10-pustakancha-set-शिवरायांचे-एकनिष्ठ-मावळे-१०-पुस्तकांचा-संच","title":"Pre-Booking - Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set ( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच ) | Special Offer 50% | पूर्व नोंदणी सुरु आहे","description":"\u003ch3 style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003e🚩 \u003cspan style=\"color: rgb(255, 42, 0);\"\u003eमावळा संच सध्या Pre-Booking साठी उपलब्ध आहे. \u003c\/span\u003e🚩\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003ch4 style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003eस्टॉक रीफिल होत असल्यामुळे हा संच\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003e 8 जूननंतर\u003c\/span\u003e उपलब्ध होईल \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/h4\u003e\n\u003ch4 style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003eआणि त्यानंतर ऑर्डरचे वितरण सुरू होईल. \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/h4\u003e\n\u003ch4 style=\"text-align: center;\"\u003e\n\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003e🙏 \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003eआपला संच निश्चित करण्यासाठी कृपया Pre-Booking करा. \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003e🙏\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003ch3\u003e\n\u003cstrong\u003eSpecial Offer 50% | Limited Time Offer \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - प्रशांत कुलकर्णी - पाने - 72\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक'  हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते. स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा  औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते.\u003cbr\u003eसदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनेतोजी पालकर | लेखक - प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e | पाने -64\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003eशिवरायांचे सरसेनापती नेतोजी पालकर हे एक प्रभावी व्यक्तीमत्व होते. अगदी लहानपणी सुलतानी राजवटीच्या अत्याचाराने पिडित असलेला त्यांचा परिवार कोकणातील चौक या गावी आला. सुलतानी संकटांशी दोन हात करुन आपल्या गावाचे रक्षण केले पाहिजे, या विचाराने त्यांनी तरुणांना एकत्र करुन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले. पुढे ते गावचे पाटील झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अगदी स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्यापासून ते होते. प्रथम किल्लेदार व नंतर नेतोजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसरनौबत असताना अफजलखान प्रसंग असो अथवा थेट विजापूरची राजधानी, नेतोजींची झंझावत हे प्रसंगाने आदिलशाहची घाबरगुंडी उडाली होती. फाजलखानचा पराभव , उंबरखंडातील पराक्रम, सुरतेवरील आक्रमण या प्रसंगी नेतोजींचा चढता आलेख बघितला की, मन थक्क होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eतानाजी मालुसरे | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने- 80\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e‘तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते.  \u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत  तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली.  युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\" style=\"font-family: 'Mangal',serif; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-bidi-language: HI;\"\u003eहंबीरराव मोहिते \u003c\/span\u003e| लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने- 80\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"EN-US\" style=\"mso-ansi-language: EN-US;\"\u003eहंबीरराव मोहिते म्हटले की डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.!\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\" style=\"font-family: 'Mangal',serif; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin; mso-bidi-language: HI;\"\u003e\u003cstrong\u003eशिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे  |\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eलेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 72\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003eस्वराज्याच्या यज्ञात आहुती देण्यासाठी अनेक नरवीर हसत हसत पुढे आले. त्यामधील शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या सारख्या नरवीरांच्या बलिदानामुळे हिंदवी स्वराज्य राखले गेले. यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा या पुस्तकात घेतला आहे.\u003cbr\u003eसहा फूटांपेक्षा जास्त उंची असलेले, भक्कम शरीराचे, पहाडासारखे बाजीप्रभू देशपांडे हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते, तसेच ते प्रशासनाच्या कामातही पारंगत होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवरायांसारखे दिसणारे,मध्यम उंचीचे, रंगाने गोरे, मजबूत शरीर असलेले शिवा काशीद यांचे व्यक्तीमत्व फारच प्रभावी होते. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शिवा काशीद यांनी शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आपली आहुती दिली. इतिहासातील अनेक वीर कसे जगले ते सांगितले जाते मात्र 'शिवा काशीद' यांनी कसे बलिदान दिले हे पुढील हजारों वर्षे सांगितले जाईल; हीच तर शिवा काशीद यांची थोरवी आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकान्होजी जेधे, जिवाजी महाला |लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eकान्होजीराव जेधे हे स्वराज्यातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार होते. शहाजीराजे नेहमी म्हणत, 'मावळात सर्वांत जबरदस्त वतनदार असेल तर ते कान्होजी होय'. कान्होजी हे आदिलशाहच्या दरबारी वतनदार होते. त्यामुळे अफजलखान प्रकरणी कान्होजी जेधेंना आपल्या बाजुला वळवण्यासाठी आदिलशहा व अफजलखानाने प्रयत्न केला. कान्होजींनी स्वराज्याशी एकनिष्ठता दाखवत शिवाजी महाराजांना साथ दिली त्याबरोबरच मावळ भागातील सर्व देशमुखांना एकत्र करुन स्वराज्यात आणले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभेदक नजर, भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या जिवाजी महाला या दांडपट्टा बहाद्दराने अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांवर हत्यार उगारलेला सय्यद बंडाचा हात क्षणार्धात हत्यारासह कलम केला. त्यानंतर पुन्हा दांडपट्टा फिरवून त्याची जागेवरच खांडोळी केली. क्षणाचाही विलंब जिवावर बेतला असता.\u003cbr\u003eकान्होजीराव जेधे व जिवाजी महाला यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. तरी त्यांनी नशीब व भाग्य या गोष्टींना दोष न देता या संघर्षातून मार्ग काढला त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eयेसाजी कंक, कोंडाजी फर्जंद\u003c\/strong\u003e | \u003cstrong\u003eलेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80 \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eयेसाजी कंक हे चपळ, निर्भय व धाडसी व्यक्तिमत्त्व जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात जमिनीवर पाय रोवून उभे होते. शिवरायांचा प्रत्येक मावळा हत्तीएवढ्या ताकदीचा आहे, याचे हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोंडाजी फर्जंद म्हणजे अचाट धाडस, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला तुंबळ युद्धासाठी पुकारणारा महावीर होय. भीती हा प्रकारच जणू या वीराला माहीत नव्हता. पन्हाळगड मोहीम यशस्वी करणार्या या वीराला जंजिरा मोहिमेत वीरमरण आले. या दोन्ही स्वामीनिष्ठ वीरांनी स्वराज्यासाठी जगायचे अन् स्वराज्यासाठीच मरायचे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eबाजी पासलकर, प्रतापराव गुजर, रामजी पांगेरा | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eबाजी पासलकर हे मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व होते. जुलमी सुलतानी राजवट संपवून न्यायाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या महान यज्ञातील पहिली समिधा म्हणजे बाजी पासलकर होय!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर एक धाडसी वीर होते. त्यांचे मूळ नाव कुडतोजी होते. त्यांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन शिवरायांनी त्यांना\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e'\u003cspan lang=\"HI\"\u003eप्रतापराव\u003c\/span\u003e'\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहा किताब दिला अन् पुढे हेच नाव रूढ झाले. साल्हेर येथे खुल्या मैदानात त्यांनी मुघलांचा पराभव\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eकेला.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eरामजी पांगेरा यांच्या पराक्रमामुळे त्यांचे वर्णन शिवभारतात परमानंदानी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e'\u003cspan lang=\"HI\"\u003eअग्नीप्रमाणे वीर\u003c\/span\u003e'\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eअसे केले आहे. कण्हेरगडावर रामजी पांगेरा यांच्या अवघ्या सातशे सैनिकांनी मुघल सरदार दिलेरखानाच्या हजारोंच्या सैन्याच्या तोंडचे पाणी पळवले.शेवटी दिलेरखानाला माघार घ्यावी लागली!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमुरारबाजी देशपांडे | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003eजावळीच्या मोऱ्यांशी लढताना शत्रूसेनेतील मुरारबाजी देशपांड्यांची आवेशपूर्ण लढत पाहून महाराज इतके प्रभावित झाले की, जणू त्यांना हिराच गवसला! पुढे पुरंदरच्या लढाईत मुरारबाजींनी गाजवलेले शौर्य पाहून दिलेरखानही थक्क झाला. या लढाईत त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि अखेर ते धारातीर्थी पडले.\u003cbr\u003e   खेडेबारेतील नऱ्हेकर  देशपांड्यांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. बापूजी देशपांडे यांनी दोन वेळा सिंहगड स्वराज्यात आणून मोलाची कामगिरी केली. त्यांचे पुत्र चिमणाजी आणि बाळाजी यांनी लालमहालावरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच परंपरेतील नारो देशपांडे यांचा मुलगा केसो नारायण आणि नातू नारायण देशपांडे हे आजोबा, पुत्र आणि नातू हिंदवी स्वराज्यासाठी वेगवेगळ्या लढायांत धारातीर्थी पडले.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eफिरंगोजी नरसाळा, हिरोजी इंदुलकर, बाळाजी आवजी  | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eफिरंगोजी नरसाळा हे एक चाकणचे अतिशय शूर किल्लेदार होते. त्यांनी शाहिस्तेखानाच्या वीस हजार सैन्याला अवघ्या तीनशे मावळ्यांनिशी तब्बल छप्पन दिवस झुंजवले! त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eवास्तूविशारद हिरोजी इंदुलकर यांनी आरमारी राजधानी सिंधुदुर्ग व रायगड यांची केलेली रचना म्हणजे वास्तूकलेचा उत्तम नमुना होय. एवढे मोठे कार्य करुनही\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e'\u003cspan lang=\"HI\"\u003eसेवेचे ठायी तत्पर\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e'\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eएवढे जगदीश्वराच्या मंदिरावर लिहून आपली स्वामीनिष्ठा व उदारपणा त्यांनी दाखवला.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eशिवरायांना राजापुरात गवसलेले सर्वात अनमोल रत्न म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस होय. त्यांनी स्वराज्याची सेवा अतिशय निष्ठेने केली. त्यांचे मोत्यासारखे अक्षर व पत्राचा मायना यामुळे राज्यातील व परराज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी सोडवले होते. शिवरायांनी त्यांना चिटणीसी व पालखीचा मान दिला होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prashant Kulkarni","offer_id":46244458365186,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_Image_2026-04-06_at_15.05.37.jpg?v=1775468247"},{"product_id":"author-navnath-jagtap-book-set-10-books-नवनाथ-जगताप-यांच्या-मार्गदर्शक-१०-पुस्तकांच्या-सेट","title":"Jivan Parivartan - Vishesh Sanch (जीवन परिवर्तन -विशेष संच)|Special Offer 50% | Limited Time Offer","description":"\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003eजीवन परिवर्तन -विशेष संच ( १५ पुस्तकांचा संच ) | \u003cspan\u003eSpecial Offer 50% | Limited Time Offer\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e1) \u003cspan\u003eतुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग १ । लेखक - नवनाथ जगताप  | \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपाने - ३५२\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003eजगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e2) तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ | लेखक - नवनाथ जगताप | पाने ३००\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003eतुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे \"तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २\". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e3) शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १७६ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.\u003cbr\u003e'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e4) \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eकबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e। लेखक - नवनाथ जगताप \/ आरती साठे  | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - २२४ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003eकबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे' हे पुस्तक संत कबीरांच्या कालातीत विचारांचा आधुनिक संदर्भात घेतलेला एक मौलिक वेध आहे. मध्ययुगीन काळातील कबीरांचे दोहे आजही मानवी जीवनातील क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत. या पुस्तकात कबीरांच्या निवडक ५१ दोह्यांचे अत्यंत सोप्या, प्रवाही आणि प्रमाण मराठी भाषेत विवेचन करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\" class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cstrong\u003e5)  \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eरामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे !! | लेखक :  नवनाथ जगताप , आरती साठे | पाने २२४ |\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\" class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eरामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. \"रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यांतून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मूल्यांची दिशा देतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e6) महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे!! | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eलेखक : नवनाथ जगताप\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e, \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eआरती साठे \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003e |  पाने : २४८\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eमहाभारत हा केवळ युद्धाचा ग्रंथ नाही, तर जीवनाचे गूढ उलगडणारा मार्गदर्शक आहे. \"महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, विदुर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून यश, निर्णयक्षमता, कर्तव्य, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे मोल स्पष्ट केले आहे. प्रत्येक सूत्र आजच्या जीवनाशी जोडलेले असून, संघर्षात मार्ग दाखवणारे आणि संकटात उभारी देणारे आहे. सोप्या भाषेत मांडलेले हे विचार वाचकाला अंतर्मुख करतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी करण्याची प्रेरणा देतात. हे पुस्तक तुमच्या विचारांना नवी दिशा देणारे ठरेल\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e7) चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - नवनाथ जगताप, आरती जगताप |  पाने २७९\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळातील महान मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार हजारो वर्षांनंतरही तितकेच अचूक आणि मार्गदर्शक आहेत. 'चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक त्यांच्या अथांग ज्ञानसागरातून निवडलेली ५१ अनमोल आणि अत्यंत प्रभावी सूत्रे तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयशस्वी नेतृत्व कसे करावे, संपत्तीचे योग्य व्यवस्थापन, संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा आणि मानवी नातेसंबंध कसे ओळखावेत, यावर हे पुस्तक व्यावहारिक मार्गदर्शन करते. केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर दैनंदिन जीवनात वापरता येतील असे सडेतोड आणि स्पष्ट विचार या पुस्तकातून मिळतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e8) \u003cspan\u003eस्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - नवनाथ जगताप | आरती जगताप  \u003c\/span\u003e-\u003c\/strong\u003e\"\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003eउठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!\" या अमोघ मंत्राने अवघ्या जगाला जागृत करणारे युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात, निराशा व तणावावर मात करून यशस्वी कसे व्हावे? याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या विचारांमध्ये दडलेले आहे. 'स्वामी विवेकानंद यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक म्हणजे स्वामीजींच्या अथांग विचारसागरातून वेचलेले ५१ अमूल्य मोती आहेत. आत्मविश्वास कसा वाढवावा ? संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा? मनाची एकाग्रता कशी मिळवावी? स्वतःमधील सुप्त ऊर्जा कशी ओळखावी? \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e9) \u003cspan\u003eश्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने - १४४\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cspan\u003eकुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eश्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e10)  गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १५२\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.डॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरूअसामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e11) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १६८\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!' हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो. हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e12) वेळेचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १६८\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eआधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.\u003cbr\u003eया पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e13) मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप | पाने - १७६ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.\u003cbr\u003eतुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल. डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cstrong\u003e14)  मनाचे व्यवस्थापन । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - ८० \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eमन हे आपल्या अंतरंगातील एक अदृश्य भाग आहे, ज्यावर आपले सर्व निर्णय, भावना, वेदना, इच्छा, प्रतिज्ञा आणि स्वप्ने अवलंबून असतात. सकारात्मक मन ही खरोखरच देवाने दिलेली देणगी आहे, कारण आपल्या जीवनाचे व्यवस्थापन या मनरूपी अवयवावरच अवलंबून असते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आपण सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि त्यातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग शोधत असतो. यामुळे लहान मुलांपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वांचीच मनाची शांतता हरवली आहे. लहान मुलांना बालवाडीपासूनच इतका अभ्यास दिला जातो की ती थकून जातात.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cstrong\u003e15)  प्रभावी वक्ता व्हा!| लेखक - नवनाथ जगताप | \u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003eपाने - १९२ \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cbr\u003eआत्मविश्वासाने बोला\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eप्रभावीपणे जिंकून घ्या!\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e🎤 \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eआजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाही\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eतर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. \"प्रभावी वक्ता व्हा!\" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47120659153154,"sku":null,"price":1871.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_Image_2026-05-27_at_13.53.36.jpg?v=1779874415"},{"product_id":"shivcharitra-chhatrapati-shivaji-maharaj-by-krushnarav-arjun-keluskar-ganimi-kava-by-navnath-jagatap-शिवचरित्र-छत्रपती-शिवाजी-महाराज-गनिमी-कावा","title":"Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar + Ganimi Kava By Navnath Jagatap ( शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज + गनिमी कावा )","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज | लेखक -कृष्णराव अर्जुन केळूसकर | 450\/-\u003cbr\u003eपाने - ५०४\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e     छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप | 199\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १५२\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंबे कॅरे\u003cbr\u003eएक प्रसिद्ध समकालीन इंग्रज वकील\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Krushnarav Arjun Keluskar - Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47145626337538,"sku":null,"price":552.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_b9f93dc0-0506-4b3c-9964-4a1e3fa67473.jpg?v=1765961012"},{"product_id":"historical-book-set-4-books-शिवरायांचे-रणतांडव-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक-स्वराज्याचा-छावा-छत्रपती-संभाजी-महाराज-शिवचरित्र","title":"Historical book set ( 4 Books) ( शिवरायांचे रणतांडव + गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज + शिवचरित्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे - 399\/- \u003cbr\u003eपाने - २८०  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eनोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...\u003cbr\u003e\u003cbr\u003eअफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.\u003cbr\u003eखानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.\u003cbr\u003eपण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी! \u003cbr\u003eपन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!\u003cbr\u003eत्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!\u003cbr\u003eरक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...\u003cbr\u003e'शिवरायांचे रणतांडव'\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003e2)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक |लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e- 399\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\/-\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003eपाने - ३२० \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e3) \u003cstrong\u003eस्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६० | 250\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......\u003cbr\u003e\u003cbr\u003e4) \u003cstrong\u003eशिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १६८ | 250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47145660186882,"sku":null,"price":1103.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_b367d877-cbef-4cd3-a8e3-26e83dfec3df.jpg?v=1765961997"},{"product_id":"raje-umaji-naik-guptaher-bahirji-naik-historical-book-setऐतिहासिक-पुस्तकांचा-संच","title":"Raje Umaji Naik + Guptaher Bahirji Naik ( Historical book set)(ऐतिहासिक पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1)आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक | पाने - २७२, कलर पाने - ८ | लेखक - सुरज मदने | 350\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e“इतिहास ज्या वीरांचे नाव घेण्यास विसरला, त्यांच्या रक्ताने स्वातंत्र्याचा पाया रचला गेला…”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी पुकारलेला लढा हा केवळ बंड नव्हता, तर स्वाभिमानाचा हुंकार होता. रामोशी समाजातील असंख्य रणशूर योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी संघर्ष केला. दुर्लक्षित पण कधीही न झुकणारे हे क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या पहिल्या ठिणग्या होते.हे पुस्तक म्हणजे तलवारींचा आवाज, बलिदानाची ज्वाला आणि स्वातंत्र्यासाठी पेटलेली मने यांची जिवंत साक्ष आहे. उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा संघर्ष प्रत्येक वाचकाच्या मनात धग निर्माण करेल आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल.आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि रामोशी समाजातील इतर स्वातंत्र्ययोद्ध्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला धगधगता लढा या पुस्तकात उलगडला आहे. दुर्लक्षित इतिहासातील हा पराक्रम, संघर्ष, बलिदान आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप| पाने - ३२०|\u003c\/strong\u003e \u003cspan\u003e \u003cstrong\u003e399\/-\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Suraj Madne - Navnath Jagtap - Arti Jagtap \/ Marathi","offer_id":47289657098498,"sku":null,"price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Untitled_design_5e13a8f1-3224-4f04-b0b6-d821a9075208.jpg?v=1769490761"},{"product_id":"tukobanche-51-preranadayi-sutre-shrikrishnaniti-by-navnath-jagtap-तुकोबांचे-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-श्रीकृष्णनीती","title":"Tukobanche 51 Preranadayi Sutre! + Shrikrishnaniti By Navnath Jagtap (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे + श्रीकृष्णनीती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1)\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eतुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - ३५२ - 299\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2)श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १४४- 199\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!\u003cbr\u003eत्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.\u003cbr\u003eश्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.\u003cbr\u003eकधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच वाचा कृष्णनीती हे पुस्तक आणि श्रीकृष्णासारखे धैर्यवान, बुद्धिमान व नीतिमान व्हा!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47349881274626,"sku":null,"price":423.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_e8833eca-f1a2-4708-8e49-5a4763d132dc.png?v=1770702395"},{"product_id":"dr-keshav-sathaye-book-set-madhyamantale-divas-sura-mi-vandile-diggaj-३-पुस्तकांचा-संच","title":"Dr. Keshav Sathaye Book set ( Madhyamantale Divas + Sura Mi Vandile + Diggaj( ३ पुस्तकांचा संच )","description":"\u003cp\u003e1) माध्यमांतील दिवस' | डॉ केशव साठये| पाने - २१४ \u003cbr\u003eमाध्यमांतील दिवस' हे डॉ केशव साठये यांचे पुस्तक म्हणजे टीव्ही , रेडिओ ,जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा एक अनोखा जागर आहे . \u003cbr\u003eसामाजिक माध्यमांच्या गदारोळात , कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन होत असताना डॉ साठये यांनी रंगवलेली ही मैफिल स्मरणरंजना बरोबर माध्यमांच्या भविष्याचा वेधही वस्तुनिष्ठपणे घेताना दिसते. \u003cbr\u003eदूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मितीचे विविध पैलू  समजून घेण्यासाठी हे पुस्तक  वाचायलाच हवे.\u003cbr\u003eमुंबई दूरदर्शन , पुणे आकाशवाणी ,फिल्म इंस्टिट्यूट यांची सैर घडवत सवाई गंधर्व , मॅजेस्टिक गप्पा , पुणे नगर वाचन मंदिर , ब्रिटिश लायब्ररी यांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्या समोर उभे करण्याची किमया या पुस्तकात साधली आहे . लेखकाला माध्यम प्रवासात भेटलेली माणसे ,हे लेखन वाचता वाचता आपली होऊन जातात हा या पुस्तकाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.\u003cbr\u003eज्येष्ठ लेखिका डॉ करुणा गोखले यांची अभ्यासपूर्ण  प्रस्तावना या पुस्तकाचे मोल अधोरेखित करणारी आहे .\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2)सूरा मी वंदिले | लेखक - डॉ. केशव साठये \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने - २१२ \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतीय संस्कृती ही जगात देदीप्यमान म्हणून ओळखली जाते याचे कारण ती प्राचीन आहे म्हणून नव्हे तर चौसष्ट कलांनी  युक्त आहे म्हणून यातील सर्वाना आवडणारी कला म्हणजे संगीत होय.   \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e           सूरा मी वंदिले हे पुस्तक भारतीय संगीत कलेच्या अभिजातपणा बद्दल बोलतेच शिवाय उपशास्त्रीय, सुगम संगीतातील पाऊलवाटांचे दिशादर्शनही करते. शास्त्रीय संगीत ही भारतीय परंपरा किती महान आहे हे या पुस्तकातून समोर आलेल्या गायक-गायिकांच्या संगीत साधनेतून समोर येते. हाच टप्पा पुढे नेत डॉ.  केशव साठये यांनी सिनेसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत यांचा सुरेख गोफ या पुस्तकात विणला आहे आणि हे भावबंध वाचकांसमोर उलगडले आहेत. राग-अनूराग या प्रकरणातून हिंदी चित्रपट गीतांवर शास्त्रीय संगीताचा असलेला ठसा सहज सोप्या उदाहरणातून  देत  वाचकांना संगीत  साक्षर करण्याचा हा प्रयत्न दाद द्यावी असाच आहे . \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e       हिंदी चित्रपट संगीतातील संगीतकार, कवी यांबरोबरच शास्त्रीय - उपशास्त्रीय  संगीतातील कवी, गायक-गायिकांच्या सूरेल प्रवासाची ही एक शब्दगाथा म्हणता येईल. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e3) \u003c\/span\u003eदिग्गज | लेखक - डॉ. केशव साठये \u003cbr\u003eपाने - २३५\u003cbr\u003e\u003cbr\u003eदेशाची जडणघडण ही आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमधून होते हे  खरे . पण त्याहीपेक्षा ती सांस्कृतिक उत्थानातून आणि अथक संशोधन परंपरेतून अधिक होते. ध्येयाने प्रेरित झालेला माणूस  विपरीत परिस्थितीत सुद्धा डोंगराएवढे काम करु शकतो याचा वस्तुनिष्ठ  दाखला देणारे हे पुस्तक आहे. लेखक, कवी, प्राध्यापक, समीक्षक, उद्योजक, इतिहासकार, चित्रकार, छायालेखाकार, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, शिक्षणतज्ञ हीच देशाची खरी संपत्ती असते हे अधोरेखित करणारे हे पुस्तक म्हणजे विद्वत्ता, कार्यमग्नता, माणुसकी आणि चांगुलपणा यांचा उचित सन्मान करणारा लेखन ऐवज आहे . दिग्गज हे डॉ.  केशव साठये यांचे पुस्तक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि देश घडवलेल्या महान विभूतींचे कृतज्ञतापूर्वक केलेले शब्दस्मरण आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e \u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Dr. Keshav Sathaye \/ Marathi","offer_id":47385076891906,"sku":null,"price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_56d1e3b1-1ddc-409f-9647-42836fa228d3.png?v=1771569616"},{"product_id":"sura-mi-vandile-diggaj-by-dr-keshav-sathaye-सूरा-मी-वंदिले-दिग्गज","title":"Sura Mi Vandile + Diggaj By Dr. Keshav Sathaye (सूरा मी वंदिले + दिग्गज)","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e1) सूरा मी वंदिले | लेखक - डॉ. केशव साठये \u003cbr\u003eपाने - २१२ \u003cbr\u003e\u003cbr\u003eभारतीय संस्कृती ही जगात देदीप्यमान म्हणून ओळखली जाते याचे कारण ती प्राचीन आहे म्हणून नव्हे तर चौसष्ट कलांनी  युक्त आहे म्हणून यातील सर्वाना आवडणारी कला म्हणजे संगीत होय.   \u003cbr\u003e           सूरा मी वंदिले हे पुस्तक भारतीय संगीत कलेच्या अभिजातपणा बद्दल बोलतेच शिवाय उपशास्त्रीय, सुगम संगीतातील पाऊलवाटांचे दिशादर्शनही करते. शास्त्रीय संगीत ही भारतीय परंपरा किती महान आहे हे या पुस्तकातून समोर आलेल्या गायक-गायिकांच्या संगीत साधनेतून समोर येते. हाच टप्पा पुढे नेत डॉ.  केशव साठये यांनी सिनेसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत यांचा सुरेख गोफ या पुस्तकात विणला आहे आणि हे भावबंध वाचकांसमोर उलगडले आहेत. राग-अनूराग या प्रकरणातून हिंदी चित्रपट गीतांवर शास्त्रीय संगीताचा असलेला ठसा सहज सोप्या उदाहरणातून  देत  वाचकांना संगीत  साक्षर करण्याचा हा प्रयत्न दाद द्यावी असाच आहे . \u003cbr\u003e       हिंदी चित्रपट संगीतातील संगीतकार, कवी यांबरोबरच शास्त्रीय - उपशास्त्रीय  संगीतातील कवी, गायक-गायिकांच्या सूरेल प्रवासाची ही एक शब्दगाथा म्हणता येईल .\u003cbr\u003e\u003cbr\u003e2) \u003cspan\u003eदिग्गज | लेखक - डॉ. केशव साठये \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने - २३५\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेशाची जडणघडण ही आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमधून होते हे  खरे . पण त्याहीपेक्षा ती सांस्कृतिक उत्थानातून आणि अथक संशोधन परंपरेतून अधिक होते.       \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eध्येयाने प्रेरित झालेला माणूस  विपरीत परिस्थितीत सुद्धा डोंगराएवढे काम करु शकतो याचा वस्तुनिष्ठ  दाखला देणारे हे पुस्तक आहे. लेखक, कवी, प्राध्यापक, समीक्षक, उद्योजक, इतिहासकार, चित्रकार, छायालेखाकार, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, शिक्षणतज्ञ हीच देशाची खरी संपत्ती असते हे अधोरेखित करणारे हे पुस्तक म्हणजे विद्वत्ता, कार्यमग्नता, माणुसकी आणि चांगुलपणा यांचा उचित सन्मान करणारा लेखन ऐवज आहे . दिग्गज हे डॉ.  केशव साठये यांचे पुस्तक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि देश घडवलेल्या महान विभूतींचे कृतज्ञतापूर्वक केलेले शब्दस्मरण आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Dr. Keshav Sathaye \/ Marathi","offer_id":47385077711106,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_69551e15-c73f-4762-8635-5bbaf3c09d54.png?v=1771569809"},{"product_id":"shivgaurav-6-pustakancha-sanch-शिवगौरव-६-पुस्तकांचा-संच","title":"Shivgaurav 6 Pustakancha Sanch ( शिवगौरव ६ पुस्तकांचा संच )|Special Offer 50%","description":"\u003cp\u003eSpecial Offer 50%  | Limited Time Offer \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवगौरव ६ पुस्तकांचा संच-\u003cbr\u003e\u003cbr\u003e1) \u003cstrong\u003eशिवचरित्र  । लेखक - प्रशांत कुलकर्णी | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १६८| 250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!'हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eमहापुरुषांच्या नजरेतून शिवराय | वैभव साळुंके | पाने - २५६|350\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e3)सुरतेची लूट | गिरीश टकले | -500\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e4)गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - १५२| 199\/-\u003c\/strong\u003e \u003cbr\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.\u003cbr\u003eडॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e5)स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके |\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १६०|250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e6)शिवरत्न शिवा काशीद | लेखक - प्रेम धांडे |499\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eत्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. \u003cbr\u003eशिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती.   \u003cbr\u003e तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी !\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47399198097666,"sku":null,"price":1024.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Untitleddesign.png?v=1771921888"},{"product_id":"digital-ani-ai-tantradnya-pustak-sanch-डिजिटल-आणि-ai-तंत्रज्ञान-पुस्तक-संच","title":"Digital Ani AI Tantradnyan Pustak Sanch (डिजिटल आणि AI तंत्रज्ञान  पुस्तक संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eUse code PV25 to get 25% off\u003cbr\u003e\u003cbr\u003e1)\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eसहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग। लेखक - डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर, प्रसाद कुलकर्णी |\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - २८०| 350\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. माहिती शोधणे असो, कंटेंट तयार करणे असो किंवा जटिल निर्णय घेणे असो—AI आपल्याला सतत मदत करत आहे. पण या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा करायचा? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे—प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) AI च्या बटव्यातून -पाने - १४२ |275\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eAI Chya Batvyatun ( AI च्या बटव्यातून ) रोजच्या वापरातील सहज सोपी AI टूल्स. पद्मभूषण डॉ.विजय भटकर Vice Chancellor , नालंदा विद्यापीठ \"Al च्या बटव्यातून\" या पुस्तकाद्वारे 45 विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या 170+ Al टूल्सचा सर्वसमावेशक संग्रह उलगडला आहे. ही टूल्स तुम्हाला गुणवतेचा वेग वाढवण्यासाठी, तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतील आणि तुमची व्यावसायिक वाढ वृद्धिंगत करण्यासाठी तसेच या वाढत्या गुंतागुंतीच्या विज्ञानेस इकोसिस्टममाये अग्रेसर राहण्यासाठी मदत करेल. या टूल्सची सफर करत असताना, तुम्ही पाहाल की AI बुद्धिमान चॅटवॉट्सद्वारे संभाषणाला कसा आकार दिला जात आहे. प्रगत अल्गोरिदम सिफारसी वैयक्तिकृत करत आहे, भविष्यसूचक विश्लेषणाद्वारे पुरवठा साखळी ऑटिपाइ होत आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, सेयर मार्केट, सेती, स्वयंपाक घर इ. या प्रकारात दाखवलेले प्रत्येक टूल नाविन्यता आणि कार्यक्षमतेचे नवीन स्तर उलगडण्यासाठी पहिली पायरी करते. डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e3) उंबरठा |पाने - १६८ | 250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात एआयचे फक्त तांत्रिक स्पष्टीकरण नाही. भविष्य काय असणार आहे, ते का बदलत आहे आणि या बदलांचा व्यक्तिगत, सामाजिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेमका अर्थ काय आहे, याचे सखोल विश्लेषण या पुस्तकात जरूर आहे. जगाला दिशा देणारे एआयबाबतील तंत्रज्ञान,  धोरण, सत्ता, राजकारण, संस्कृति, भू-राजकारण, कॉर्पोरेट, प्रशासन, अर्थकारण यांच्या विशाल परिघातून येणारे हे हार्वर्डच्या अभ्यासक-संशोधकाचे जागतिक चर्चा मराठीतून उपलब्ध करून देणारे थरारक पुस्तक! वाचा! डोळे आणि कान उघडे ठेवा. नाहीतर उद्या हेच 'एआय' तुमच्या छाताडावर बसून राज्य करेल आणि तुम्ही फक्त बघत बसाल!\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4)शून्यरेषा । लेखक - ज्ञानेश्वर जाधवर |पाने - १८०|350\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eत्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, \"मी अजूनही स्वप्न बघतेय.\" अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' (Neural Self-Heal Mode: Activated...)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शून्यरेषा\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e5) सहज सोपे डिजिटल मार्केटिंग | पाने - २८८ | डॉ. अमेय पांगारकर, प्रसाद कुलकर्णी | 350\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडिजिटल मार्केटिंगसारख्या आधुनिक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक\u0026amp;nbsp;'सहज सोपे डिजिटल मार्केटिंग' विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, स्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करून, अनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअच्युत गोडबोले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय लेखक, टेक्नोक्रॅट\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47400790163714,"sku":null,"price":1575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_48513b37-ff57-403b-8f01-61d8c552ab22.png?v=1771932263"},{"product_id":"संपूर्ण-चाणक्य-चरित्र-व-नीती-संच","title":"संपूर्ण चाणक्य चरित्र व नीती - संच (अभ्यासू व दुर्मिळ ग्रंथ)","description":"\u003cp data-start=\"118\" data-end=\"141\" style=\"text-align: center;\"\u003e📢 \u003cstrong data-start=\"121\" data-end=\"139\"\u003eमहत्वाची घोषणा 📢\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"143\" data-end=\"261\" style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003e\u003cstrong\u003eरुद्र पब्लिशिंग हाऊसकडून प्रकाशित होणारी ही उत्कृष्ट पुस्तके\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cbr data-start=\"203\" data-end=\"206\"\u003e📚 \u003cstrong data-start=\"209\" data-end=\"259\"\u003eदिनांक १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध होणार आहेत.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"143\" data-end=\"261\" style=\"text-align: center;\"\u003e✨ वाचकांसाठी खास संधी!\u003cbr data-start=\"285\" data-end=\"288\"\u003eआजपासूनच तुम्ही या पुस्तकांची \u003cstrong data-start=\"318\" data-end=\"345\"\u003eपूर्वनोंदणी (Pre-Order)\u003c\/strong\u003e करू शकता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित - लेखक - प्रशांत कुलकर्णी. \u003cspan\u003e पाने १२० | किंमत \u003c\/span\u003e\u003cspan\u003e१९९\/- \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविष्णुगुप्त चाणक्यसारखे अनोखे व्यक्तीमत्व सहस्त्र वर्षातून  कधीतरी जन्माला येते. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले  आर्य चाणक्य यांनी  आपल्या विद्वतेच्या व नीतिच्या जोरावर प्राचीन काळात अखंड भारताचे स्वप्न उरी बाळगले. चंद्रगुप्त मौर्यसारख्या हरहुन्नरी राजपुत्राची निवड करुन या स्वप्नाला मूर्त रुप दिले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान पदी विराजमान असतानाही गवताच्या साध्या झोपडीत ते राहत असे. राज्याच्या  एखाद्या  गूढ समस्येवर उपाय शोधण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला कोंडून घेत असत.जेव्हा झोपडीचा दरवाजा उघडत असे तेव्हा जणू काही  काळ्याकुट्ट अंधारावर विजय मिळवणारा प्रकाशच बाहेर पडावा अशाप्रकारे  समस्येवरील रामबाण उपाय शोधूनच ते बाहेर येत .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e२) आर्य चाणक्य अर्थात चाणक्याची संपूर्ण गोष्ट .  पाने १९५ |  किंमत २९९\/- \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनंद राजाच्या कृत्याने अपमानित होऊन शेंडीची गाठ सोडून, ‘नंद कुळाचा नाश केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही,’ अशी घोर प्रतिज्ञा करणारा चाणक्य नेमका कुठला, नंद राजाच्या देशात तो कसा आला? चंद्रगुप्त कोण? त्याची चाणक्यशी भेट झाली कशी झाली आणि या प्रतिज्ञेप्रत येण्यास ठोस कारण काय घडले, हा इतिहास फार प्रकाशित नाही. वामनशास्त्री पंडित यांनी संस्कृत ग्रंथावरून लिहिलेले हे पुस्तक चाणक्यच्या पूर्वायुष्याबद्दल खूप सखोल माहिती देतं. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने लिहिलेल्या सूत्रांनुसार व्यवहार होतही असतील, पण पूर्वार्ध ज्ञात होणे म्हणजेच पूर्ण चाणक्य समजणे होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e३) चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे  | किंमत २९९\/- \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राचीन काळातील महान मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार हजारो वर्षांनंतरही तितकेच अचूक आणि मार्गदर्शक आहेत. 'चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक त्यांच्या अथांग ज्ञानसागरातून निवडलेली ५१ अनमोल आणि अत्यंत प्रभावी सूत्रे तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशस्वी नेतृत्व कसे करावे, संपत्तीचे योग्य व्यवस्थापन, संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा आणि मानवी नातेसंबंध कसे ओळखावेत, यावर हे पुस्तक व्यावहारिक मार्गदर्शन करते. केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर दैनंदिन जीवनात वापरता येतील असे सडेतोड आणि स्पष्ट विचार या पुस्तकातून मिळतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धेच्या या आधुनिक युगात स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या आणि यशोशिखरावर पोहोचू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे यशाची खात्रीशीर गुरुकिल्ली आहे. चाणक्यांची ही प्रेरणादायी जीवनसूत्रे आत्मसात करा आणि आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला एक नवी, सकारात्मक दिशा द्या!\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prashant Narayan Kulkarni \/ Marathi","offer_id":47602493227266,"sku":null,"price":597.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rudra Publishing House \/ Aarti Jagtap \/ Marathi","offer_id":47602493260034,"sku":null,"price":597.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47602493292802,"sku":null,"price":597.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-30at16.52.04_1.jpg?v=1774870732"},{"product_id":"shivray-sanch-शिवराय-संच","title":"Shivray Sanch (शिवराय संच)","description":"\u003ch3 style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline; color: rgb(255, 128, 0);\"\u003e\u003cstrong\u003eशिवराय संच\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत. डॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज | लेखक -कृष्णराव अर्जुन केळूसकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3) छत्रपती शिवाजी महाराज एका महान क्रांतीचे प्रवर्तक - डेनिस किनकेड\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे वेधक चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एका दृढनिश्चयी तरुण योद्धयापासून ते मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या एका दूरदृष्टी असलेल्या शासकापर्यंतचा जीवनप्रवास उलगडून दाखवते. किनकेड यांनी शिवाजी महाराजांच्या नाविन्यपूर्ण लष्करी रणनीती, उल्लेखनीय वैयक्तिक धैर्य आणि स्वराज्य व न्यायाप्रती असलेल्या त्यांच्या सखोल निष्ठेचा यात वेध घेतला आहे. ऐतिहासिक वर्णनाचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही कलाकृती अशा एका नेत्याला आपल्यासमोर उभी करते, ज्यांचा वारसा अनेक पिढ्यांना निरंतर प्रेरणा देत आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.\u003cbr\u003eखानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.\u003cbr\u003eपण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी!\u0026amp;nbsp;\u003cbr\u003eपन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!\u003cbr\u003eत्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e5) शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.\u003cbr\u003e'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.\u003cbr\u003eसंकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारे आणि जीवनाला नवी दिशा दाखवणारे शिवरायांच्या विचारांचे हे अमृत विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकासाठी एक तेजस्वी प्रकाशवाट आहे. इतिहासाच्या पानातून वर्तमानाला सामर्थ्य देणारा हा प्रेरणास्रोत तुम्ही नक्की वाचा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e6) सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ? । लेखक - गिरीश टकले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट ऑक्झिडेंन १९ मार्च १६६४ च्या पत्रात म्हणतो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e7) गुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी बहिर्जी नाईक, स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u0026amp;nbsp; माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e8) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!'हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.\u0026amp;nbsp;हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e9) महापुरुषांच्या नजरेतून शिवराय | लेखक : वैभव साळुंके\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47661198606594,"sku":null,"price":1573.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-04-14at11.06.05.jpg?v=1776152917"},{"product_id":"kundalik-gore-yanche-likhit-3-gajaleli-natake-ekacha-sanchaat-कुंडलिक-गोरे-यांचे-लिखित-३-गाजलेली-नाटके-एका-संचात","title":"Kundalik Gore Yanche Likhit 3 Gajaleli Natake Ekacha Sanchaat (कुंडलिक गोरे यांचे लिखित ३ गाजलेली नाटके एका संचात)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. बाई बाटली पुढाऱ्यांन गाठली | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e पाने १२० | किंमत २००\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाज म्हटलं की त्यात भलं बुरं आलंच. काही तुपाशी खातात तर काही उपाशी राहतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद नसल्यास सामान्य माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. गरिबी आणि अज्ञान यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येकानं शिकलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. शिक्षण आणि सुसंस्कृत विचारांमुळे चुकीच्या गोष्टींना थारा राहत नाही. चुकीच्या प्रवृत्ती आणि दहशतीच्या सावटातून समाज मुक्त होऊ शकतो. यासाठी सुशिक्षित आणि संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. विचारी, अभ्यासू माणसांच्या हातात जबाबदारी दिली, तर व्यसन आणि गुन्हेगारीला थाराच उरणार नाही. समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुदृढ होईल का? हे मात्र आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2. हे फूल गुलाबाचे \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e। पाने ८० | किंमत १५०\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरमेश्वराने माणसाला दिलेली एक अमूल्य देणगी म्हणजे प्रेम. गुलाबाचे फूल हे प्रेमाचे प्रतीक. फूल जितके सुंदर असते तितकेच त्याचे काटे बोचरे असतात, पण ते फुलाला जपण्यासाठी असतात. खरं प्रेम हे काट्यांना जपत फुलाला हाताळण्यात असते. ते एक कसब असते. प्रेमाला स्वार्थाचा, अहंकाराचा स्पर्श झाला, की त्याचे निर्माल्य व्हायला वेळ लागत नाही. प्रतिक्षा ही प्रेमाची व्याख्या असते. प्रेमाने दिलेला ताजा, प्रसन्न गुलाब जपून ठेवून मीलनाची प्रतिक्षा केली, तर वाळलेल्या पाकळ्यांतूनही प्रेमगंध दरवळतो. प्रेम असेच हवे, प्रतिक्षेतून दरवळणारं, फुलणारं, नितळ आणि विश्वासाने भारलेलं प्रेम हे प्रेमच राहतं, त्याला दुसरं नाव नाही देता येत.\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3. तुळस हसली अंगणी  | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eकुंडलिक गोरे । पाने ७२ | किंमत १५०\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहसली अंगणी तुळस ही आरोग्याचे प्रतीक असून, तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ती दिवस-रात्र आपल्यासाठी प्राणवायू निर्मितीचे कार्य करते. त्यामुळेच तिला विशेष महत्त्व आणि देवत्व प्राप्त झाले आहे. घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवले तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आणि समृद्धी वाढते. जसे तुळशीला कीड लागली की ती फक्त एक झुडूप ठरते, तसेच घरात चुकीच्या रूढी आणि वाईट सवयी शिरल्या की घरपण लयास जाते. संस्कारांचे खतपाणी घालून आपल्या अंगणातील तुळशीला सतत हसत ठेवलं, तर संपूर्ण घराचे नैतिक आणि आर्थिक आरोग्य सुधारेल यात शंकाच नाही\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Kundalik Gore \/ Marathi","offer_id":47674292470018,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-04-20at14.36.33.jpg?v=1776676339"},{"product_id":"bhartiy-sanskrutitil-don-mahaan-granth-ramayan-aani-mahabharatatil-51-preranadayi-jivansutre-by-navnath-jagtap-भारतीय-संस्कृतीतील-दोन-महान-ग्रंथ-रामायण-आणि-महाभारतातील-५१-प्रेरणादायी-जीवनससूत्रे-नवनाथ-जगताप","title":"Bhartiy Sanskrutitil Don Mahaan Granth - Ramayan Aani Mahabharatatil 51 Preranadayi Jivansutre  By Navnath Jagtap( भारतीय संस्कृतीतील दोन महान ग्रंथ - रामायण आणि महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनससूत्रे - नवनाथ जगताप","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003e\u003cstrong\u003eरामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे !! | पाने २२४\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. \"रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यांतून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मूल्यांची दिशा देतात.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 128, 0);\"\u003e\u003cstrong\u003eमहाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे!! | पाने : २४८\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहाभारत हा केवळ युद्धाचा ग्रंथ नाही, तर जीवनाचे गूढ उलगडणारा मार्गदर्शक आहे. \"महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, विदुर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून यश, निर्णयक्षमता, कर्तव्य, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे मोल स्पष्ट केले आहे. प्रत्येक सूत्र आजच्या जीवनाशी जोडलेले असून, संघर्षात मार्ग दाखवणारे आणि संकटात उभारी देणारे आहे. सोप्या भाषेत मांडलेले हे विचार वाचकाला अंतर्मुख करतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी करण्याची प्रेरणा देतात. हे पुस्तक तुमच्या विचारांना नवी दिशा देणारे ठरेल.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47795981484290,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rudra Publishing House \/ Arti Sathe \/ Marathi","offer_id":47795981517058,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-05-19at10.10.26.jpg?v=1779192478"},{"product_id":"shivnetra-bahirji-naik-by-prem-dhande-शिवनेत्र-बहिर्जी-नाईक-प्रेम-धांडे","title":"Shivnetra Bahirji Naik Khand 5 By Prem Dhande (शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५  - प्रेम धांडे )","description":"\u003ch3 style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003e🔥 शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५ !! 🔥\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 42, 0);\"\u003e\u003cstrong\u003e📚 प्रिबुकिंग ऑफर सुरू!\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 42, 0);\"\u003e\u003cstrong\u003e✅ पुस्तकाची किंमत : ₹४९९\/-\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 42, 0);\"\u003e\u003cstrong\u003e🎯 प्रिबुकिंग विशेष किंमत : ₹४५०\/-\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 42, 0);\"\u003e\u003cstrong\u003e✍️ लेखकांच्या स्वाक्षरीसह विशेष कॉपी\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan style=\"color: rgb(255, 42, 0);\"\u003e\u003cstrong\u003e🎁 आकर्षक की-चेन मोफत\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआपण आजवर शिवाजी राजांची अग्र्यातून सुटका हि एक घटना वाचत आलो आहोत. त्या घटनेत राजे आग्र्याला गेले कसे हे आपल्याला ठाऊक आहे. पण आपले राजे क्रूर बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून निसटले कसे आणि ते अतिशय गुप्तपणे प्रवास करत राजगडावर कसे पोहोचले? तसेच शिवाजी राजांना शंभू राजांच्या निधनाची बातमी पोहोचवण्याची कल्पना नेमकी कशी सुचली? आपले राजे तर बादशाहाच्या कैदेत होते पण तरीही ते आपल्या सुटकेचे नियोजन इतक्या अचूकपणे कसे आखू शकले? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकारण राजांचा हुकमी एक्का ‘बहिर्जी नाईक’ बाहेर होते. ते आग्र्यातच कायम राजांच्या जवळपास असायचे. राजांनी आणि बहिर्जीनी अतिशय चोखपणे आखलेली ती सुटकेची योजना नेमकी कशी साकार झाली? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतसेच शिवाजी राजे स्वराज्यात परतल्यावर त्यांनी पहिली स्वारी कुठे केली? आणि बहिर्जी नाईकांनी त्या स्वारीची योजना कशी आखली? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआणि त्याकाळात राजांच्या सगळ्यात गाजलेल्या मोहिमांपैकी एक मोहीम म्हणजे गोवा मोहीम. दोन महिन्यात सगळ्या हिंदुनी गोवा सोडून निघून जाण्याचा हुकुमनामा गोव्याच्या व्हाईसरॉयने काढला होता. त्याचे उत्तर म्हणून शिवाजी राजांनी गोव्यावर वादळी हल्ला केला. पण त्या हल्ल्याच्या आधी शिवरायांच्या गुप्तहेरांनी नेमकी काय आणि कशी कामगिरी बजावली? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eया सगळ्यांची उत्तरं म्हणजे शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prem Dhande \/ Marathi","offer_id":47795994886402,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-05-20at11.57.15.jpg?v=1779258864"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/special-offer-50-limited-time-offer.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}