{"title":"History","description":"","products":[{"product_id":"jagdishchandra-basu-by-dileep-kulkarni","title":"Jagdishchandra Basu By Dileep Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350159745282,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Jagdish-Chandra-Basu_6af08a51-54d6-4a04-8cc7-b5da3e25dec8.jpg?v=1721804399"},{"product_id":"panipat-by-vishwas-patil-7","title":"Panipat By Vishwas Patil","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350163906818,"sku":null,"price":439.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Panipat_1eb280e4-6df3-487b-aee6-e30b24e5750a.jpg?v=1721804515"},{"product_id":"tisri-kranti-by-arun-sadhu","title":"Tisri Kranti By Arun Sadhu","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e' मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट... '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350164267266,"sku":null,"price":409.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Teesari-Kranti.jpg?v=1721804528"},{"product_id":"falni-te-falni-by-pratibha-ranade","title":"Falni Te Falni By Pratibha Ranade","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350177767682,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Phalni-Te-Phalni_8f32c086-64f2-4363-9de2-a71d88e3847a.jpg?v=1721804841"},{"product_id":"maharashtra-eka-sankalpanecha-magova-by-madhav-datar","title":"Maharashtra Eka Sankalpanecha Magova By Madhav Datar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'महाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य... व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे पुरोगामी प्रतिमा मिरवणारे. या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना. इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... महाराष्ट्रधर्म ही तिची उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली. स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली, तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या घटनेला तब्बल ५० वर्षे उलटून गेल्यानंतर कोणते चित्र दिसते आहे आणि काय दिसायला हवे, या दोन प्रश्नांच्या अनुरोधाने चिकित्सक पण विधायक दृष्टीकोनातून केलेली ही साधार चर्चा. विचारांना प्रवृत्त करणारी आणि दिशा दाखवणारीही... \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350182682882,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MahaEkaSankalpanechaMagova.jpg?v=1721804963"},{"product_id":"bakhar-sansthanachi-by-suneet-potnis","title":"Bakhar Sansthanachi By Suneet Potnis","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350185107714,"sku":null,"price":539.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bakhar-Sansthananchi.jpg?v=1721805023"},{"product_id":"chalta-bolta-manus-by-karuna-gokhale","title":"Chalta Bolta Manus By Karuna Gokhale","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी अचूक कशी काय बोलतात? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘चालता-बोलता माणूस’ मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस ‘बोलका’ होण्याचा इतिहाससुद्धा. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350185795842,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Chalata-Bolata-Manoos.jpg?v=1721805031"},{"product_id":"tyanna-samajun-ghetana-by-narendra-chapalgaonkar","title":"Tyanna Samajun Ghetana By Narendra Chapalgaonkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी माणसे कर्तृत्वाने जशी मोठी होती, तशी ती मनानेही मोठी होती. त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते; पण आपले मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल, याचेही त्यांना भान होते. काळ जसा समजून घ्यावा लागतो, तसेच त्या काळाला कलाटणी देणारी सामर्थ्यशाली माणसेही समजून घ्यावी लागतात. ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350187532546,"sku":null,"price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Tyana-Samjun-Ghetana.jpg?v=1721805075"},{"product_id":"bhagatsingcha-khatla-by-dr-sadanand-borse","title":"Bhagatsingcha Khatla By Dr Sadanand Borse","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण ‘लाहोर कटा’च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी – हाच या वटहुकमाचा हेतू होता. ए. जी. नूराणी '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350188777730,"sku":null,"price":314.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhagatsingcha-Khatla_585e836a-a70d-4050-bca5-44519132177b.jpg?v=1721805107"},{"product_id":"chanakya-chandragupta-ashok-tridhara-takshahsila-pataliputra-jhanjhavat-by","title":"Chanakya Chandragupta Ashok Tridhara TakshahsilaPataliputra Jhanjhavat By","description":"\u003cp\u003eChanakya Chandragupta Ashok - Tridhara - Takshahsila-Pataliputra Jhanjhavat\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350190809346,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_0b93804d-9a92-459c-aa86-e87c2f6f530e.png?v=1721805154"},{"product_id":"je-ale-te-ramle-by-suneet-potnis-1","title":"Je Ale Te Ramle By Suneet Potnis","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eशेकडो हजारो वर्षांपासून जगाच्या विविध प्रदेशांमधून विविध धर्मांचे, विविध संस्कृतींचे लोक भारतातील समृद्धीने आकर्षित होऊन येथे आले आणि स्थायिक झाले. यातील काही सत्ता कमावण्यासाठी, काही नोकरी-व्यवसायासाठी तर काही धर्मप्रचारासाठी आले. येथे सत्ता कमावताना आणि ती राखताना अनेकांनी येथील स्थानिकांशी राजनैतिक धूर्तता आणि क्रूरतेने व्यवहार केले. परंतु त्यातील अनेकांनी त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांसाठी कितीतरी चांगले कार्यही केले, अनेक येथेच स्थायिक होऊन भारतीय भूमीशी एकरूप झाले. अशा भारतप्रेमींपैकी अनेक जण आता विस्मृतीत गेले आहेत. या भारतप्रेमींच्या मौलिक योगदानाचा आढावा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350191038722,"sku":null,"price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_3d985592-eddb-4ee7-9c11-4d2f16668510.png?v=1721805161"},{"product_id":"chanakya-chandragupta-ashok-tridhara-kalingasanharacha-nyay-by-author-shreyas-bhave-translator-shirish-sahasrabuddhe","title":"Chanakya Chandragupta Ashok Tridhara Kalingasanharacha Nyay By Author Shreyas Bhave Translator Shirish Sahasrabuddhe","description":"\u003cp\u003eचाणक्य चंद्रगुप्त अशोक - त्रिधारा - कलिंगसंहाराचा न्याय Chanakya Chandragupta Ashok - Tridhara - Kalingasanharacha Nyay By मूळ लेखक  Author - Shreyas Bhave, Translator - Shirish Sahasrabuddhe.\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350191956226,"sku":null,"price":422.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_416d036c-7927-4c62-8845-8789047f6bb6.png?v=1721805178"},{"product_id":"kaleteel-bharatiyatvachi-chalval-by-suhas-bahulkar","title":"Kaleteel Bharatiyatvachi Chalval By Suhas Bahulkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.    \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350198116610,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_ee398a78-905c-4601-896d-6e8c63d20707.jpg?v=1721805309"},{"product_id":"bakhar-anamikachi-by-dr-shivaji-gaulkar-sah-lekhak-l-k-kulkarni","title":"Bakhar Anamikachi By Dr Shivaji Gaulkar Sah Lekhak L K Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eहैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. ‘सत्ता’ या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350198968578,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_f337bc32-f51d-4284-a67f-91c39a65c750.png?v=1721805323"},{"product_id":"walong-eka-yuddhakaidyachi-bakhar-by-lt-col-shyam-chavan","title":"Walong Eka Yuddhakaidyachi Bakhar By Lt Col Shyam Chavan","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e१९६२. याच वर्षी हिमालयातली हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्राचा नाद घुमणाऱ्या हिमालयात तोफांचा गडगडाट घुमू लागला. शांततेचं प्रतीकच असलेल्या श्वेतवर्ण हिमालयावर रक्ताचे लाल पाट वाहिले... चिन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद... ‘वालाँग... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभवकथन.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350204801282,"sku":null,"price":143.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NLWBTQ8bWa.jpg?v=1721805442"},{"product_id":"pari-tuza-mudrankit-by-lt-col-shreekant-hasabnis-sujata-hasabnis","title":"Pari Tuza Mudrankit By Lt Col Shreekant Hasabnis Sujata Hasabnis","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युद्धकैदी - एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ओळख नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज - पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेले शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराण्याचा जीवनप्रवास म्हणजे ‘परि तुझा मुद्रांकित'ची कहाणी.- श्रीमती वसुधा माझगावकर\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350206898434,"sku":null,"price":322.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/UnNefDrXdV.jpg?v=1721805484"},{"product_id":"by-sheshrao-more-1","title":"Akhanda Bharat Ka Nakarala By Sheshrao More","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e§ फाळणीचे मूलकारण कोणते होते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राहणार होती?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e झाले असते काय?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e लागले असते… मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती… जेव्हा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e नाव\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eका घ्यावे लागले?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.\u003cinput type=\"number\" id=\"quantity_61f8ef4c27597\" class=\"input-text qty text\" step=\"1\" min=\"1\" max=\"100\" name=\"quantity\" value=\"1\" title=\"Qty\" size=\"4\" placeholder=\"\" inputmode=\"numeric\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350207193346,"sku":null,"price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Akhand-Bharat-ka-Nakarala_9ac5d3a8-2398-41d5-b404-1e79d27a06fc.jpg?v=1729069641"},{"product_id":"ya-sama-ha-by-maj-gen-shashikant-pitre","title":"Ya Sama Ha By Maj Gen Shashikant Pitre Retired","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350225641730,"sku":null,"price":388.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ya-Sama-Ha_31a4351f-83ef-4efc-ad31-625e714590d7.jpg?v=1721805745"},{"product_id":"product-103","title":"Nazi Bhasmasuracha Udayast By V G Kanitkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350235046146,"sku":null,"price":470.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nazi-Bhasmasuracha-Udayasta.jpg?v=1729069667"},{"product_id":"product-102","title":"Dragon Jhalyawar by Arun Sadhu","description":"\u003cp\u003eसा-या जगाची झोप उडवणा-या\u003cbr\u003eभावी महासत्तेची\u003cbr\u003eउण्यापु-या अOeर्ध शतकाची\u003cbr\u003eचित्तथरारक कथा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वाभिमानाने सजलेली,\u003cbr\u003eरक्ताने माखलेली!\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350235078914,"sku":null,"price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Dragon-Jaga-Zalyaver..jpg?v=1721805908"},{"product_id":"product-101","title":"Tatayan Ek Poladi Udyamgatha By Girish Kuber","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'टाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350235504898,"sku":null,"price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Tatayan_6ccfb9b0-b6cb-44e1-a4c1-0097fe55bd58.jpg?v=1729070006"},{"product_id":"shivnetra-bahirji-khand-1-by-prem-dhande","title":"Shivnetra Bahirji Khand 1 By Prem Dhande (शिवनेत्र  बहिर्जी खंड १)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी. कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा !!\u003cbr\u003e________________________\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003cbr\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003cbr\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003cbr\u003eशिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  \u003cbr\u003eचार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते – \u003cbr\u003e•    शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट. \u003cbr\u003e•    बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली.\u003cbr\u003e•    स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा. \u003cbr\u003e•    स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान. \u003cbr\u003e•    जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prem Dhande \/ Marathi","offer_id":46106150863106,"sku":"","price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BAHIRJI_NAIK_COVER_DESIGN_PRINT_FILE-01.jpg?v=1752821738"},{"product_id":"mahapurushanchya-najretun-shivray-by-vaibhav-salunke","title":"Mahapurushanchya Najretun Shivray By Vaibhav Salunke( महापुरुषांच्या नजरेतून शिवराय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहापुरुषांच्या नजरेतून शिवराय | वैभव साळुंके | पाने - २५६ \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Vaibhav Salunke \/ Marathi","offer_id":46106161938690,"sku":"","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/20_2236f4c5-eff7-4c9a-b73a-8c89215d3d03.jpg?v=1728235460"},{"product_id":"thoranche-balpan-by-ganesh-raut","title":"Thoranche Balpan By Ganesh Raut ( थोरांचे बालपण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eथोरांचे बालपण । गणेश राऊत । पाने - १०३\u003cbr\u003e\u003cbr\u003eमोठ्या लोकांच्या यशामागे उभ्या असतात, छोट्या छोट्या गोष्टी. या छोट्या गोष्टीच बांधत नेतात मोठी स्वप्नं. लहानपणात घडणाऱ्या अगदी साध्या वाटणाऱ्या घटनेत कसं दडलंय थोर माणसांचे 'थोरपण' ? नेमका कसा येतो असामान्य आकार एका सामान्य जगण्याला? याचं गुपीत जाणून घेऊया. समजून घेऊया 'थोरांचे बालपण'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Ganesh Raut \/ Marathi","offer_id":47190500737282,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/23.jpg?v=1729070116"},{"product_id":"shivnetra-bahirji-khand-2-by-pram-dhande","title":"Shivnetra Bahirji - Khand 2 By Pram Dhande (शिवनेत्र बहिर्जी खंड २)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवनेत्र बहिर्जी खंड २ | प्रेम धांडे । पाने - ३३१\u003cbr\u003e\u003cbr\u003eइतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी. कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा🚩\u003cbr\u003e__________________________\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003cbr\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003cbr\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003cbr\u003eशिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  . \u003cbr\u003eदुसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते –\u003cbr\u003e•    जंजीऱ्याच्या सिद्दीवर जरब कसा बसला. \u003cbr\u003e•    अफजलखानाचा वध. \u003cbr\u003e•    पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले पण त्यात बहिर्जी नाईकांची काय भूमिका होती. \u003cbr\u003e•    उंबरखिडीच्या लढाईत सक्षम गुप्तहेरखात्याच्या जोरावर शिवरायांनी मोघलांची कशी दाणादाण उडवली. \u003cbr\u003e•    शायीस्तेखानावरील छाप्याचे अचूक नियोजन. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prem Dhande \/ Marathi","offer_id":46106160201986,"sku":"","price":381.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/front_e24e28fb-ed36-42cb-bafc-21c14bfa30f2.jpg?v=1752216927"},{"product_id":"shivnetra-bahirji-khand-3-by-pram-dhande","title":"Shivnetra Bahirji -Khand 3 By Pram Dhande ( शिवनेत्र  बहिर्जी खंड ३ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवनेत्र  बहिर्जी खंड ३ | पाने - ४०८\u003cbr\u003e\u003cbr\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. शिवनेत्र बहिर्जी खंड 3\u003cbr\u003e____________________________\u003cbr\u003e\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003cbr\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003cbr\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003cbr\u003eशिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  \u003cbr\u003e\u003cbr\u003eतिसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते – \u003cbr\u003e•    बहिर्जी नाईकांनी सुरतेची माहिती कशी काढली. \u003cbr\u003e•    सुरतेची पहिली लुट आणि त्यात गुप्तहेरांचे योगदान.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prem Dhande \/ Marathi","offer_id":46106160431362,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/front_db7cb07e-06a8-4f2d-8479-1b55f0b504ce.jpg?v=1752389744"},{"product_id":"shivnetra-bahirji-naik-khand-1-2-3-all-3-khand-combo-set-of-3-books-by-prem-dhande","title":"Shivnetra - Bahirji Naik - Khand 1 + 2 + 3 - All 3 Khand Combo - Set of 3 Books By Prem dhande ( शिवनेत्र  बहिर्जी खंड ( १ ते ३ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. \u003cbr\u003e\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003cbr\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003cbr\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003cbr\u003eशिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  \u003cbr\u003eचार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते – \u003cbr\u003e•    शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट. \u003cbr\u003e•    बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली.\u003cbr\u003e•    स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा. \u003cbr\u003e•    स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान. \u003cbr\u003e•    जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट. \u003cbr\u003eदुसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते –\u003cbr\u003e•    जंजीऱ्याच्या सिद्दीवर जरब कसा बसला. \u003cbr\u003e•    अफजलखानाचा वध. \u003cbr\u003e•    पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले पण त्यात बहिर्जी नाईकांची काय भूमिका होती. \u003cbr\u003e•    उंबरखिडीच्या लढाईत सक्षम गुप्तहेरखात्याच्या जोरावर शिवरायांनी मोघलांची कशी दाणादाण उडवली. \u003cbr\u003e•    शायीस्तेखानावरील छाप्याचे अचूक नियोजन. \u003cbr\u003eतिसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते – \u003cbr\u003e•    बहिर्जी नाईकांनी सुरतेची माहिती कशी काढली. \u003cbr\u003e•    सुरतेची पहिली लुट आणि त्यात गुप्तहेरांचे योगदान. \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prem Dhande \/ Marathi","offer_id":46106148897026,"sku":"","price":1144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/40.jpg?v=1729070320"},{"product_id":"shivnetra-bahirji-khand-1-khand2-by-prem-dhande","title":"Shivnetra Bahirji -Khand 1 + Khand 2 By Prem Dhande (शिवनेत्र बहिर्जी खंड १ +२ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवनेत्र बहिर्जी खंड १ +२ |  प्रेम धांडे \u003cbr\u003eइतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी. कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा🚩\u003cbr\u003e\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003cbr\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003cbr\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003cbr\u003eशिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  \u003cbr\u003eचार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते – \u003cbr\u003e•    शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट. \u003cbr\u003e•    बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली.\u003cbr\u003e•    स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा. \u003cbr\u003e•    स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान. \u003cbr\u003e•    जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट. \u003cbr\u003eदुसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते –\u003cbr\u003e•    जंजीऱ्याच्या सिद्दीवर जरब कसा बसला. \u003cbr\u003e•    अफजलखानाचा वध. \u003cbr\u003e•    पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले पण त्यात बहिर्जी नाईकांची काय भूमिका होती. \u003cbr\u003e•    उंबरखिडीच्या लढाईत सक्षम गुप्तहेरखात्याच्या जोरावर शिवरायांनी मोघलांची कशी दाणादाण उडवली. \u003cbr\u003e•    शायीस्तेखानावरील छाप्याचे अचूक नियोजन. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prem Dhande \/ Marathi","offer_id":47190497853698,"sku":null,"price":798.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41_b001a3b8-1dc5-4855-beb1-5cd544a36e4c.jpg?v=1728234293"},{"product_id":"yashwantrao-holkar-senapati-hindurao-ghorpade-mahapurushanchya-najretun-shivray-3-pustakancha-set-offer-मोफत-आम्ही-घडलो-वाचनाने-पुस्तक-पेन-५-सुंदर-कॅलिग्राफी-केलेला-बुकमार्क","title":"Yashwantrao Holkar + Senapati Hindurao Ghorpade + Mahapurushanchya Najretun Shivray | 3 book Set | Offer ( Amhi Ghadalo Vachanane Book Free, Pen \u0026 5 Bookmark Free)","description":"\u003ch4 tabindex=\"-1\" class=\"Polaris-Header-Title\" data-mce-tabindex=\"-1\"\u003e\u003cspan class=\"Polaris-Text--root Polaris-Text--headingLg Polaris-Text--bold\"\u003eयशवंतराव होळकर + सेनापती हिंदुराव घोरपडे+ महापुरूषांच्या नजरेतून शिवराय | 3 पुस्तकांचा सेट  | Offer - ( मोफत -आम्ही घडलो वाचनाने पुस्तक , पेन , ५ सुंदर कॅलिग्राफी केलेला बुकमार्क )\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e१)यशवंतराव होळकर (Hardcover) - महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विराट व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणारा हा ग्रंथ, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका सोनेरी पानाचे दर्शन घडवितो. महाराजा यशवंतराव होळकर, मराठा साम्राज्याचे एक अतुलनीय योद्धा, कुशल रणनीतिज्ञ आणि लोकहितैषी राजा होते. त्यांच्या अद्वितीय शौर्याची आणि राजनैतिक दूरदृष्टीची कहाणी हा ग्रंथ सांगतो. यशवंतराव होळकर यांचे जीवन निवडक लढाई, राजकारणी उतार-चढाव, साम्राज्य विस्तार आणि सामाजिक कल्याणकारी कामांच्या गोष्टींनी भरलेले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2) सेनापती हिंदुराव घोरपडे(Paperback) -मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थानी गौरवास्पद ठरावी अशीच होती. म्हाळोजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांनी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ रणांगणात लढता लढता देह ठेवले तर म्हाळोजींचे सुपुत्र आणि संताजींचे बंधू हिंदुराव घोरपडे यांनी दक्षिण भारतात मर्दुमकी गाजवून गुत्ती - सोंडूर हा प्रदेश काबीज केला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुरारराव घोरपडे यांनी इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वाना पुरून उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला. दक्षिणेत रुजलेल्या या हिंदुराव घोरपडे घराण्याच्या युद्धकौशल्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीची प्रशंसा खुद्ध इंग्रज आणि फ्रेंच इतिहासकारांना व राज्यकर्त्यांनाही करावी लागली. सर यदुनाथ सरकार आणि रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्यासारख्या मान्यवर इतिहासकारांनी म्हटले आहे की, 'जोपर्यंत घोरपडे घराण्याच्या दक्षिण भारतातील कामगिरीचा आणि महत्वपूर्ण संबंधित घटनांचा इतिहास लिहिला जाणार नाही, तोपर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहून पूर्ण होणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3)महापुरूषांच्या नजरेतून शिवराय- (Hardcover)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते.\u003cbr\u003eस्वामी विवेकानंद\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे.\u003cbr\u003e- रवींद्रनाथ टागोर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले.\u003cbr\u003eयशवंतराव चव्हाण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल.\u003cbr\u003e- सुभाषचंद्र बोस\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45432085086466,"sku":"","price":1260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/60.jpg?v=1728234528"},{"product_id":"gad-kille-maharashtrache-by-pramod-mande","title":"Gad Kille Maharashtrache  By Pramod Mande","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुर्गमहर्षी नामक नरदुर्ग प्रमोद मांडे' मांडे भाऊंचं संपूर्ण आयुष्य गडकिल्ल्यांशी बांधलं गेलेलं होतं. थोडंथोडकं नाही तर तब्बल ४० वर्ष मांडे भाऊ व्रतस्थ आयुष्य जगले. जळी स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त आणि फक्त गड किल्लेच दिसायचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'गड किल्ले महाराष्ट्राचे' ग्रंथ सुसज्ज करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. साधारण १९६७ साली सुरु झालेला त्यांचा गडप्रवास २००७ मध्ये, म्हणजे तब्बल ४० वर्षांनी ग्रंथरुपातून प्रगटला. या ४० वर्षात त्यांनी महाराष्ट्रातला एकूण एक गड अभ्यासून घेतला. मग ते सह्याद्रीतल्या रांगेतले डोंगरी किल्ले असोत, समुद्री किल्ले असोत, वनदुर्ग असोत की भुईकोट असोत सर्व किल्ल्यांचे त्यांनी स्वतः वणवण भटकून हजारो छायाचित्रांच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण केलं. जिल्ह्या-जिल्ह्यातल्या किल्ल्यांची बयाजवार यादीच त्यांनी केली. याआधी एवढी चपखल-प्रामाणिक आणि स्वतः फिरून अशी यादी कोणीच केली नव्हती. 'मांडे भाऊंच्या या अपूर्व कष्टातुनच महाराष्ट्रातील ३९५ किल्ल्यांचा समग्र गडकोश (रंगीत छायाचित्रे, दिशादर्शक नकाशे, जिल्हावार किल्ल्यांचे नकाशे) सिद्ध झाला\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Marathidesha Foundation \/ Pramod Mande \/ Marathi","offer_id":47190468493570,"sku":null,"price":845.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/82.jpg?v=1728234984"},{"product_id":"killedar-by-anirudha-pawar","title":"Killedar By Anirudha Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"किल्लेदार\" - लेखक अनिरुद्ध पवार \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Anirudha Satish Pawar","offers":[{"title":"Anirudha Pawar \/ Marathi","offer_id":47190468722946,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/102.webp?v=1728235349"},{"product_id":"jiretop-by-anirudha-pawar","title":"Jiretop By Anirudha Pawar (जिरेटोप- लेखक - अनिरुद्ध पवार  )","description":"\u003cp\u003eजळालेल्या गोष्टींचा विझवलेला इतिहास,तुमच्या समोर विस्तवासारखा पुन्हा उभा राहतोय!\u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन केले. त्यासाठी त्यांनी ३५७\/३६० किल्ले बांधले. संभाजी महाराजांनी त्यात भर घातली. औरंगजेबाचे पस्तीस लाख सैन्य अंगावर घेऊन लढा देत असताना सौराष्ट्रपासून पाँडेचरीपर्यंत दीडशे किल्ले स्वराज्यात सामील केले. बरेच नवीन बांधले आणि ५०७ किल्ल्यांचे साम्राज्य उभे केले जे जागतिक रेकॉर्ड ठरले गेले. जे जगामध्ये आजतागायत कोणी मोडू शकले नाहीत. स्वराज्याच्या सुराज्यातून सोन्याचा धूर निघू लागला आणि घात झाला !\u003cbr\u003eकादंबरी साठी शुभेच्छा पत्र - \u003cbr\u003eश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले\u003c\/p\u003e","brand":"Anirudha Satish Pawar","offers":[{"title":"Anirudha Pawar \/ Marathi","offer_id":46106156892418,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61uM13bzUAL._SY425.jpg?v=1728234307"},{"product_id":"shri-shambhuchhatrapati-smarak-granth-by-sushant-sanjay-udawant","title":"Shri Shambhuchhatrapati Smarak Granth By Sushant Sanjay Udawant","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ellora Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45435069694210,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/619z_j5PwhL._SY425.jpg?v=1729070339"},{"product_id":"shurveer-maz-raj-sambhaji-by-rakesh-pinjan-sarkar","title":"Shurveer maz raj sambhaji By Rakesh Pinjan Sarkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e' शूरवीर माझं राजं संभाजी ' \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45435159380226,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/518VTqBPo7L._SY425.jpg?v=1728234446"},{"product_id":"mahapurushanchya-najretun-shivray-shri-shambhuchhatrapati-smarak-granth-book-set-by-vaibhav-salunke-sushant-sanjay-udawant","title":"Mahapurushanchya Najretun Shivray + Shri Shambhuchhatrapati Smarak Granth Book Set By Vaibhav Salunke , Sushant Sanjay Udawant","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहापुरुषांच्या नजरेतून शिवराय - छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ - छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Vaibhav Salunke \/ Marathi","offer_id":47190492184834,"sku":null,"price":552.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/63.jpg?v=1728234534"},{"product_id":"chhatrapati-shivaji-maharaj-by-krushnarav-arjun-keluskar","title":"Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438329094402,"sku":"","price":382.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51P1Cx11XjL._SY425.jpg?v=1729070552"},{"product_id":"gadkille-ani-mi-by-dr-sangram-indore","title":"Gadkille Ani Mi By Dr. Sangram Indore","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगडकिल्ले आणि मी = छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून \"गडकिल्ले आणि मी\" हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. या ग्रंथातला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर उभा आहे तर पारगड कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र गोवा सीमेवर जंगलात दडला आहे. या मधल्या सह्याद्रीच्या प्रचंड पसाऱ्यात बुद्धिबळाच्या पटावरच्या सैन्यांसम पसरलेल्या गडकोटांच्या अनगड वाटा आपल्याशा करणं, गडकोटांचा एकूण एक कोपरा धुंडाळणं, त्याची नोंद करणं आणि त्या गडकोटांवरील अवशेषांचे सुंदर फोटो घेणे हे अत्यंत जिकीरीचं कार्य. पण डॉक्टरांनी ते अतिशय उत्तम रित्या जमवलं. त्यांच्या ओघवत्या लिखाणाला त्यांच्याच सुंदर छायाचित्रांनी चार चांद लावले आहेत. दुर्गराज राजगड= या पुस्तकात किल्ले राजगडाचे आणि महत्त्व हे गडाच्या रुपासह या पुस्तकरुपी ग्रंथात सांगितले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Marathidesha Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438342463746,"sku":"","price":799.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71UWa9mKGYL._SX606.jpg?v=1728235522"},{"product_id":"mahabharatatil-108-adbhut-rahasye-by-samar","title":"Mahabharatatil 108 Adbhut Rahasye By Samar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाभारतातील शस्त्रांचे मूळ श्लोकांच्या संदर्भासह वर्णन (श्लोकांचा अर्थही दिला आहे), अनेक अपरिचित कथा, तत्कालीन भारताचं वर्णन, देव-असूर संबंधावर प्रकाश, थक्क करणाऱ्या घटनांची माहिती अनेक रेखाचित्रांसह ! संग्रही असावेच असे पुस्तक! Description of weapons in Mahabharata with reference to original verses (the meaning of verses is also given), many unfamiliar stories, description of India at that time, the relationship between gods and demons, information about astonishing events with many sketches! A must-read book! 1. प्रत्येक प्रकरणात महाभारतातील मूळ श्लोक मराठी अर्थासह नमूद केला आहे. 2. १ लाखाहून अधिक श्लोक असणाऱ्या महाभारतातील निवडक १०८ थक्क करणाऱ्या कथा संदर्भासह पहिल्यांदाच उपलब्ध. 3. तत्कालिन भारताचे वर्णन. काश्मीर, केरळ अशा अनेक प्रदेशांचे वर्णन. 4. देव-असूर संबंधांवर प्रकाश. त्यांच्यातील संवाद आणि संघर्षाचे विवरण. 5. कौरव जन्मासारख्या प्रसंगांबाबत महाभारतात नेमके काय भाष्य आहे, त्याचे स्पष्टीकरण. कवीने नोंदवलेल्या तंत्राचे वर्णन. 6. शेकडो विमानांचा उल्लेख व कृष्ण-अर्जुन वापरलेल्या विमानांची माहिती. 7. विशेष प्रसिद्ध नसणाऱ्या कौरव आणि पांडवांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या घटना 8. अनेक रेखाचित्र आणि चार मोठी व्यक्तिचित्र! 9. श्रीकृष्णांनी लढलेल्या विविध युद्धांची माहिती व कल्पना येण्यासाठी नकाशा. 10. शांतीपर्वातील राज्यशास्त्रीय बऱ्यावाईट नियमांचे विवरण. तत्कालिन समाजरचनेची माहिती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443349971202,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81n0tsINFXL._SY425.jpg?v=1728234542"},{"product_id":"the-marathas-by-r-k-kulkarni","title":"The Marathas By R.K. Kulkarni","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधून सन १९७१मध्ये पीएच|डी| मिळवली| कैक वर्षे भारतात राहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातूनच ‘द मराठाज्’ हा ग्रंथ निर्माण झाला आहे| स्वातंत्र्यानंतर मराठा राज्यव्यवस्थेशी निगडित कागदपत्रांचा प्रचंड साठा संशोधकांसाठी उपलब्ध झाला| सरदार घराण्यांकडील कागदपत्रेही उपलब्ध झाली| डॉ| स्टुअर्ट गॉर्डन यांनी चिकित्सक वृत्तीने या साधनांचा अभ्यास केला असून मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या विविध देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची मांडणी केली आहे| मराठे मुळात कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, त्यांची निष्ठा कशी बदलत होती आणि कायदेशीर हक्कांविषयी ते किती सजग होते अशा विविध प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे| हत्यारबंद टोळ्यांपासून सुसज्ज कवायती लष्करापर्यंत मराठ्यांच्या सैन्यात झालेला बदल, मराठ्यांनी विकसित केलेली महसूल व्यवस्था आणि त्यांनी नोंदलेल्या माहितीच्या भांडाराचा इंग्रजांना झालेला उपयोग अशा महत्त्वाच्या गोष्टींचीही विस्तृत चर्चा या पुस्तकात वाचायला मिळेल| मराठा कालखंडातील सामाजिक परिवर्तनाकडेही लक्ष वेधण्यात डॉ| गॉर्डन यशस्वी झाले आहेत| इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते|\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443509158146,"sku":"","price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71Q15X2hC-L._SY425.jpg?v=1729069923"},{"product_id":"maharajadhiraj-by-samar","title":"Maharajadhiraj By Samar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग साकारणाऱ्या श्री समुद्रगुप्तांच्या जीवनावर आधारित कादंबरी! ऐतिहासिक साधनांच्या आधारे समुद्रगुप्तांच्या वैयक्तिक जीवनाचं आणि त्यांनी लढलेल्या युद्धांचं चित्रण! 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टासह! A novel based on the life of Shri Samudragupta who establihsed the golden age of the Gupta Empire! Depiction of Samudragupta's personal life and the wars he fought on the basis of historical sources! With an Appendix 'Samudragupta : Ek Chintan'! 1.सम्राट समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित कादंबरी. 2. 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टातून अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत. 3. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना समुद्रगुप्तांनी कसे तोंड दिले, त्याचे वर्णन. 4. शिवपूर्व काळात ‘परमभागवत’ ही उपाधी धारण करणाऱ्या सम्राट समुद्रगुप्तांचा धार्मिक स्वभाव, अश्वमेध यज्ञ आणि धार्मिक कार्याचे वर्णन. 5. अतिशय उत्तम (प्रिमिअम) कागदाचा वापर आणि मजबूत बांधणी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443580756226,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81DUb5QNrXL._SY425.jpg?v=1728234401"},{"product_id":"vedat-marathe-veer-daudale-saat-by-samar","title":"Vedat Marathe Veer Daudale Saat By Samar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'वेडात मराठे वीर दौडले सात' हे गीत एका प्रसंगावर आधारित असलं, तरी त्या एका प्रसंगाला अनेक घटनांची पार्श्वभूमी आहे. या रणवेडाला जाणून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जवळपास पाच-सहा शतकांनंतर महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळा होणार होता! आपल्या हातून अवज्ञा झाल्याने या सोहळ्यावर बहलोलखानाचे संकट आले, ही सल प्रतापरावांच्या मनात असणारच! तीच सल या प्रसंगाला कारणीभूत ठरली. सरनोबत प्रतापराव आणि त्यांच्यासोबत प्राणांची आहुती देणाऱ्या सहा वीरांच्या मनोविश्वाचा ठाव घेणारी आणि बहलोलखानाविरूद्ध झालेल्या युद्धापूर्वीच्या घटनांचे कथन करणारी कादंबरी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443586720002,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71DZpECH7PL._SY425.jpg?v=1728235335"},{"product_id":"mi-ashwatthama-chiranjeev-by-ashok-samel","title":"Mi Ashwatthama Chiranjeev By Ashok Samel","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री महर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली मराठीतील बहुतेक पहिली कादंबरी असावी.अनेक संदर्भग्रंथांचे मंथन करून अनेक दोषारोपांत बुडालेल्या अश्वत्थामा या व्यक्तिरेखेला योग्य न्याय मिळवून दिला आहे.अश्वत्थाम्याच्या आम्तरिक सृष्टिचे मर्मभेदी व यथार्थ चित्रण केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dimple Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443679060226,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71H5tAuts0L._SY425.jpg?v=1728235419"},{"product_id":"afganistan-samrajyanchi-dafanbhumi-by-sachin-diwan","title":"Afganistan Samrajyanchi Dafanbhumi By Sachin Diwan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यक्ती किंवा राष्ट्राच्या जीवनप्रवासात जशी उमेद देणारी आदर्श उदाहरणे आवश्यक असतात, तसेच काय करू नये हे सांगणारे, धोक्याची सूचना देणारे दाखलेही गरजेचे असतात. दुर्दैवाने आज अफगाणिस्तान हा देश धोक्याची सूचना देणाऱ्या दाखल्याच्या रूपात जगासमोर उभा आहे. भौगोलिक साधनसंपत्ती, पूर्वापार जागतिक व्यापारी मार्गांवर असलेले मोक्याचे स्थान, स्वाभिमानी आणि लढाऊ लोक अशा अनेक जमेच्या बाजू असूनही अफगाणिस्तान आज ओळखला जातो तो एक ‘फेल्ड स्टेट' म्हणून. पराकोटीचा आणि विधीनिषेधशून्य धर्माभिमान, त्याला मिळालेली हिंसेची जोड, आधुनिक जगाकडे फिरवलेली पाठ आणि परकीय शक्तींचा हस्तक्षेप यातून हा प्राचीन देश आणि समाज देशोधडीला लागला आहे. ही आपल्यासह अन्य देशांसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते. त्यासाठीच अफगाणिस्तानची वाटचाल समजून घेणे निकडीचे ठरते.हा प्रवास संघर्षमय असला तरी रंजक आणि उद्बोधक आहे. साम्राज्यवादाच्या सुरुवातीच्या काळात महाशक्तींमध्ये खेळल्या गेलेल्या ‘द ग्रेट गेम'पासून अगदी आतापर्यंतच्या भू-राजकीय संघर्षाची किनार त्याला आहे. जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडरपासून सातासमुद्रांवर हुकूमत गाजवणाऱ्या ब्रिटनपर्यंत आणि सोविएत युनियनपासून अमेरिकेपर्यंत सर्व महासत्तांनी आजवर या भूमीत मारच खाल्ला आहे. त्यासाठीच अफगाणिस्तान ‘साम्राज्यांची दफनभूमी' म्हणून ओळखले जाते. अनेक रोमहर्षक प्रसंग आणि पात्रांनी ही कहाणी सजली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443791651074,"sku":"","price":374.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51wWDOpPccL._SY425.jpg?v=1724667620"},{"product_id":"prachin-bharat-by-g-b-deglukar","title":"Prachin Bharat By G B Deglukar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासाने दिलेल्या धडयाकडे लक्ष न दिल्यास इतिहास धडा दिल्याशिवाय राहत नसतो. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हणतात. तेव्हा भूतकाळातील चुका पुन्हा होउ नयेत म्हणून इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक ठरते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Aparant","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443868098818,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81SsEKljV2L._SX606.jpg?v=1729070057"},{"product_id":"rajashri-shahu-panchkhandatmak-smarak-granth-खंड-एक-ते-पाच-by-dr-jaysingrao-pawar-dr-manjushri-pawar","title":"Rajashri Shahu Panchkhandatmak Smarak Granth( खंड -एक ते पाच )By Dr. Jaysingrao Pawar, Dr. Manjushri Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजश्री शाहू खंड ( एक ते पाच ) Author- Jaisingrao Pawar खंड पहिला डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले राजर्षी शाहू छत्रपतींचे समग्र चिकित्सक चरित्र (३२ प्रकरणे) खंड दुसरा शाहूकालीन व उत्तरकालीन मान्यवरांचे ६२ लेख. सर फ्रेजर, प्रो. लवे, नाम. भास्करराव जाधव, डॉ. आंबेडकर, कीर, कुरूंदकर, कुसुमाग्रज, भाई माधवराव बागल, कॉ. पानसरे, डॉ. पानतावणे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी खंड तिसरा राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे (१६), पत्रव्यवहार, हुजूर आज्ञा, वृत्तांत (३७), जाहीरनामे व हुकूमनामे (१३१), सामाजिक कायदे (५) व शाहूकालीन दुर्मीळ छायाचित्रे (२५०)तुकाराम महाराज यांचे संतसंगती + तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा खंड चौथा शाहूकालीन व उत्तरकालीन मान्यवरांचे नव्याने अंतर्भूत केलेले लेख : महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, वि. द. घाटे, खांडेकर, पु. ल. देशपांडे, डॉ. कसबे, भाई वैद्य, डॉ. माशेलकर, अरुण साधू, प्रा. एन. डी. पाटील, खास. शरद पवार इत्यादी मान्यवरांचे ३८ लेख खंड पाचवा राजर्षी शाहू छत्रपतींच्या आठवणी, पत्रव्यवहार, आदेश, जाहीरनामे, संकीर्ण टिपणे, शाहू स्मारक ग्रंथाविषयीचे अभिप्राय, दुर्मीळ छायाचित्रे इत्यादी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Maharashtra Itihas Prabodhini","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443948642562,"sku":"","price":1275.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/715VCWhjWcL._SY425.jpg?v=1729069675"},{"product_id":"mogalmardini-maharani-tarabai-by-dr-jaysingrao-pawar","title":"Mogalmardini Maharani Tarabai By Dr. Jaysingrao Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eताराबाई यांच्या औरंगजेबाशी झालेल्या लढायांचा इतिहास सांगणारा (सन १७००-१७०७) पहिला खंड १९७५ साली प्रसिद्ध झाला होता व दुसरा खंड ताराबाई व पेशवे यांचे राजकीय संबंध व ताराबाई यांच्यावरील आरोपांचे खंडण करण्यासाठी लिहिलेला आहे. अशा या दोन्ही खंडांचे एकत्र पुस्तक लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी श्रीशहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांच्या अर्थसाहाय्याने मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या नावाने प्रसिद्ध केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Maharashtra Itihas Prabodhini","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443961422082,"sku":"","price":1275.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71r6SLIIKHL._SY425.jpg?v=1728234274"},{"product_id":"chhatrapati-shivaji-setu-madhavrao-pagadi-by-setu-madhavrao-pagdi","title":"Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi By Setu Madhavrao Pagdi","description":"\u003cp\u003eभारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते. ते खऱ्या अर्थाने कल्याणकारी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष असे राजे होते. ते स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढले. त्यांचा लढा असहिष्णुता, अन्याय, आणि वांशिक दुरभिमानाविरुद्ध होता. त्यांचे उदाहरण पाहून रजपूत, बुंदेले आणि इतर, यांना त्यांचे अनुकरण करण्याची स्फूर्ती मिळाली. काही काळातच महाराजांनी चालविलेल्या या उठावाला भारतव्यापी संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले. \u003cbr\u003eसर्व धर्माशी त्यांची वागणूक सहिष्णुतेची आणि उदारपणाची होती. त्या वृत्तींचा त्यांनी प्रचार केला. इतकेच नव्हे तर त्या त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्या. शिवाजीमहाराजांचे व्यक्तित्व आणि त्यांचा संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prakrut Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45447474151682,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/915kfQf0ENL._SY425.jpg?v=1729070582"},{"product_id":"pratipashchandra-by-dr-prakash-suryakant-koyade","title":"Pratipashchandra By Dr. Prakash Suryakant Koyade","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ellora Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45447501250818,"sku":"","price":331.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/812x7cvA_jL._SY425.jpg?v=1728234775"},{"product_id":"chhava-kadambari-by-shivaji-sawant","title":"Chhava- Kadambari By  Shivaji Sawant","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45454360903938,"sku":"","price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51bTJXrwp8L._SY425.jpg?v=1728235080"},{"product_id":"zanzavat-by-ninad-bedekar","title":"Zanzavat By Ninad Bedekar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे निनाद बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे. जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rafter Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45458175721730,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81L2e863_5L._SL1500.jpg?v=1729070372"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/history.oembed?page=49","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}